Author: अभिषेक माळी
नव्या सरकारपुढील सामरिक आव्हाने व संरक्षण अजेंडा
लोकशाहीत संरक्षण सर्वोतोपरी नसून राजकारण सर्वोतोपरी असते. संरक्षण धोरण लोकांप्रती उत्तरदायी असणं हे सदृढ आणि निकोप लोकशाहीचं लक्षण आहे. [...]
वंचितांची काँग्रेस आणि काँग्रेसमधले वंचित
राष्ट्रपती-पंतप्रधान-केंद्रीय मंत्री-मुख्यमंत्री-राज्यमंत्री-विरोधी पक्षनेता-गटनेता-प्रभारी- सचिव इथपासून ते स्थानिक स्वराज संस्थांमध्ये अल्पसंख्यांक, [...]