Category: अर्थकारण
लक्ष्मी विलास बँकेवरही रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
नवी दिल्ली : पंजाब व महाराष्ट्र बँकेनंतर रविवारी रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवरही निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी विलास बँक ही सार्वजनिक [...]
कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून बंदी
नवी दिल्ली : देशभरात कांद्याच्या वाढते दर पाहता रविवारी केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या मे महिन्यापासून कांद् [...]
रथीन रॉय, शमिका रवी यांच्या जागी दोन नवे सदस्य
नवी दिल्ली : पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेतील सध्याचे सदस्य रथीन रॉय व शमिका रवी यांच्या जागी साजिद चिनॉय व अशिमा गोयल या दोन नव्या सदस्यांची नियुक [...]
पीएमसीतून १० हजार रु. काढण्यास परवानगी
मुंबई : अवसायनात गेलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून (पीएमसी) १० हजार रु.पर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने गुरुवारी खाते [...]
शेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत?
२०१८ साली महाराष्ट्रात २७६१ शेतकऱ्यांनी अकाली मरण पत्करलं, भारतात सुमारे १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. [...]
भारतीय औषधनिर्मिती उद्योगावर मोठा परिणाम
अमेरिकेबरोबर मुक्त व्यापार करारामुळे पेटंट कायद्यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय औषधनिर्मिती उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो. [...]
कॉर्पोरेट करामध्ये कपात
मंदीवर उपाय म्हणून, देशांतर्गत उद्योगांसाठीच्या मूलभूत कर दरामध्ये ३०% वरून २२% इतकी कपात करण्यात आली आहे. ही कपात त्या उद्योगांनी अन्य कोणतीही सवलत घ [...]
भारतीय लोक पैसा देशाबाहेर का घेऊन जात आहेत?
२०१२ मध्ये १ अब्ज डॉलर्सपासून २०१८ मध्ये १३ अब्ज डॉलर्सपर्यंत झालेली ही वाढ एक तर भांडवल उडून जात आहे किंवा भारतीय कोट्याधीश गुंतवणुकीत वैविध्य आणत आह [...]
ओला, उबर आणि नया दौर
टर उडवण्याऐवजी किंवा समर्थन करण्याऐवजी, माननीय अर्थमंत्र्यांना प्रश्न हा विचारायला हवा, की तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या योग्य नियमनासाठी सरकार का [...]
मंदीवर डॉ. मनमोहन सिंग यांचे पाच उपाय
मोदी सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त दैनिक भास्करचे राजकीय संपादक हेमंत अत्री यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची मुलाखत घेतली. अर्थतज्ज्ञ असल [...]