Category: सरकार
शेतकरी संघटनांचा ८ डिसेंबरला भारत बंद
नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांचा विरोध म्हणून येत्या ८ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. शुक्रवारी ही घ [...]
भारताचे ठळक अपयश शेतकरी आंदोलनातून उघड
शेतकरी आणि सरकार यांच्यातील बिघडलेले संबंध हे स्वतंत्र भारताचे सर्वांत मोठे अपयश आहे. ग्रामीण आणि शहरी भागांत उत्पन्न, आकांक्षा आणि संधींबाबत जी भीषण [...]
प्रकाश बादलांकडून पद्म विभूषण परत
नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायदेविरोधात चिघळलेल्या आंदोलनात गुरुवारी आणखी एका घटनेची भर पडली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री व शिरोमणी [...]
शेतकरी मागण्यांवर ठाम, आंदोलन चिघळले
नवी दिल्लीः वादग्रस्त तीन शेती कायदे मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकार व देशातल्या ३५ शेतकरी संघटना यांच्यात झालेल्या चौथ्या फेरीतील चर्चेतून गुरुवारीह [...]
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिजोरीतील सव्वा ५ कोटी रु. चोरीस
बडोदाः गुजरातमधील नर्मदा नदीच्या किनार्यावर उभा करण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या अकाउंटमधून ५ कोटी २५ लाख रु. [...]
एनआरआय मतदान: आयोगाची धडपड
नवी दिल्लीः इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलटच्या (इटीपीबीएस) माध्यमातून अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने [...]
आसामात वधुवराला धर्म, उत्पन्न घोषित करण्याची सक्ती?
नवी दिल्लीः विवाहाच्या एक महिना आधी वधु व वराला आपल्या धर्माचा व उत्पन्नाचा दाखला सरकारला सादर करावा लागेल अशा प्रस्तावाचा कायदा आसाममधील भाजप सरकार आ [...]
कॉर्पोरेट्सना बँकिंग परवाने देणे सध्या धोक्याचेच
भारतातील खासगी क्षेत्रातील बँकांची मालकी, नियंत्रण व त्यांची कॉर्पोरेट रचना यांच्याशी निगडित सध्या अस्तित्वात असलेले परवाने व नियामक सूचनांचे परीक्षण [...]
शेतकरी संघटनांशी सरकारची चर्चेस तयारी
मोहालीः मोदी सरकारच्या वादग्रस्त शेती व कामगार कायद्याच्या विरोधात गेले काही दिवस ठाण मांडून बसलेल्या देशातल्या ३२ हून अधिक शेतकरी व कामगार संघटनांच्य [...]
शेतकरी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकेल का?
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं वादळ आता सरकार काही क्लृप्त्या वापरुन शांत करणार की ते आक्रमक रुप घेऊन सरकारला तडाखा देणार हे अजून स्पष्ट नाही. आंदोलन अशा टप् [...]