Category: राजकारण

1 78 79 80 81 82 141 800 / 1405 POSTS
सर्व प्रश्नांचे मूळ जेव्हा गांधी घराणे असते तेव्हा..

सर्व प्रश्नांचे मूळ जेव्हा गांधी घराणे असते तेव्हा..

गेल्या १० दिवसांत देशातल्या तीन महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सरकारला उत्तरदायी धरण्याऐवजी गांधी कुटुंबावरच प्रश्नांचा रोख वळवण्यात आलाय. केरळमधील हत्तीणी [...]
कॉ. कृष्णा देसाई, सामंतांच्या हत्येनंतरची मुंबई आणि कामगार लढा

कॉ. कृष्णा देसाई, सामंतांच्या हत्येनंतरची मुंबई आणि कामगार लढा

५ जून १९७० रोजी मुंबईत कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या झाली होती, त्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ४०-५० वर्षांपूर्वी मुंबई कामगारांची, कष्टकऱ्यांची समजली [...]
केरळमधील हत्तीणीला कोणी मारले?

केरळमधील हत्तीणीला कोणी मारले?

हत्तीणीचा मृत्यू व्हायला नकोच होता पण आपण सगळेच, म्हणजे विकासाच्या नावाखाली वने उद्ध्वस्त करणारे सगळेच, या मृत्यूला जबाबदार नाही का? [...]
प्रश्न विचारणारी गिधाडे : चांगली की वाईट?

प्रश्न विचारणारी गिधाडे : चांगली की वाईट?

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरलकडून बेताल, खोट्या विधानांवर सरकारच्या बचावासाठी युक्तिवाद व्हावा ही चिंतेची बाब आहे. सुप्रीम कोर्टानं मजुरा [...]
राहुल गांधी : विधायक विरोधाचा चेहरा !

राहुल गांधी : विधायक विरोधाचा चेहरा !

भक्तांनी पप्पू म्हणून हिणवलेल्या, निवडणुकीच्या राजकारणात वर्षभरापूर्वीच सपशेल हार पत्करावी लागणाऱ्या आणि सध्या काँग्रेसचे अधिकृत प्रमुखही नसलेल्या राह [...]
कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?

कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?

महाराष्ट्रानं इतकी वर्षे परप्रांतीयांना आसरा दिला, पण ज्यांना आपल्याच लोकांना सांभाळता आलं नाही, त्यांच्या पोटापाण्याचे उद्योग उभारता आले नाहीत, ते यू [...]
‘श्रमिकांना विना परवानगी अन्य राज्यात पाठवणार नाही’

‘श्रमिकांना विना परवानगी अन्य राज्यात पाठवणार नाही’

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीशिवाय यापुढे एकाही श्रमिक व कामगारांना दुसर्या राज्यात रोजगारासाठी पाठवले जाणार नाही, असे आदेश उ. प्रदेशचे मुख्यम [...]
स्वच्छता कर्मचारी सर्वांत असुरक्षित!

स्वच्छता कर्मचारी सर्वांत असुरक्षित!

केरळमध्ये ३० जानेवारी रोजी कोविड-१९चा पहिला रुग्ण आढळल्यापासून भारतातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या साथीमुळे भारतात २५ मार्चपासून लॉकडाउन [...]
‘मोदी सरकारने श्रमिकांप्रती दयाही दाखवली नाही’

‘मोदी सरकारने श्रमिकांप्रती दयाही दाखवली नाही’

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात केंद्रातल्या मोदी सरकारने आपण लोकनियुक्त सरकार असल्याचे एकाही उदाहरणातून दाखवून दिले नाही. या सरकारने गरीब-श्रमिकांबाबत [...]
स्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या

स्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या

लखनौ : बाहेरच्या राज्यातले हजारो स्थलांतरितांना घरी जाता यावे म्हणून त्यांच्यासाठी हजार बससेवा उपलब्ध करून देण्याच्या काँग्रेसच्या मदतीकडे उ. प्रदेशचे [...]
1 78 79 80 81 82 141 800 / 1405 POSTS