Category: राजकारण
सर्व प्रश्नांचे मूळ जेव्हा गांधी घराणे असते तेव्हा..
गेल्या १० दिवसांत देशातल्या तीन महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सरकारला उत्तरदायी धरण्याऐवजी गांधी कुटुंबावरच प्रश्नांचा रोख वळवण्यात आलाय. केरळमधील हत्तीणी [...]
कॉ. कृष्णा देसाई, सामंतांच्या हत्येनंतरची मुंबई आणि कामगार लढा
५ जून १९७० रोजी मुंबईत कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या झाली होती, त्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ४०-५० वर्षांपूर्वी मुंबई कामगारांची, कष्टकऱ्यांची समजली [...]
केरळमधील हत्तीणीला कोणी मारले?
हत्तीणीचा मृत्यू व्हायला नकोच होता पण आपण सगळेच, म्हणजे विकासाच्या नावाखाली वने उद्ध्वस्त करणारे सगळेच, या मृत्यूला जबाबदार नाही का?
[...]
प्रश्न विचारणारी गिधाडे : चांगली की वाईट?
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरलकडून बेताल, खोट्या विधानांवर सरकारच्या बचावासाठी युक्तिवाद व्हावा ही चिंतेची बाब आहे. सुप्रीम कोर्टानं मजुरा [...]
राहुल गांधी : विधायक विरोधाचा चेहरा !
भक्तांनी पप्पू म्हणून हिणवलेल्या, निवडणुकीच्या राजकारणात वर्षभरापूर्वीच सपशेल हार पत्करावी लागणाऱ्या आणि सध्या काँग्रेसचे अधिकृत प्रमुखही नसलेल्या राह [...]
कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?
महाराष्ट्रानं इतकी वर्षे परप्रांतीयांना आसरा दिला, पण ज्यांना आपल्याच लोकांना सांभाळता आलं नाही, त्यांच्या पोटापाण्याचे उद्योग उभारता आले नाहीत, ते यू [...]
‘श्रमिकांना विना परवानगी अन्य राज्यात पाठवणार नाही’
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीशिवाय यापुढे एकाही श्रमिक व कामगारांना दुसर्या राज्यात रोजगारासाठी पाठवले जाणार नाही, असे आदेश उ. प्रदेशचे मुख्यम [...]
स्वच्छता कर्मचारी सर्वांत असुरक्षित!
केरळमध्ये ३० जानेवारी रोजी कोविड-१९चा पहिला रुग्ण आढळल्यापासून भारतातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या साथीमुळे भारतात २५ मार्चपासून लॉकडाउन [...]
‘मोदी सरकारने श्रमिकांप्रती दयाही दाखवली नाही’
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात केंद्रातल्या मोदी सरकारने आपण लोकनियुक्त सरकार असल्याचे एकाही उदाहरणातून दाखवून दिले नाही. या सरकारने गरीब-श्रमिकांबाबत [...]
स्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या
लखनौ : बाहेरच्या राज्यातले हजारो स्थलांतरितांना घरी जाता यावे म्हणून त्यांच्यासाठी हजार बससेवा उपलब्ध करून देण्याच्या काँग्रेसच्या मदतीकडे उ. प्रदेशचे [...]