Tag: Bhima-Koregaon

1 2 3 4 6 20 / 58 POSTS
हे त्यांच्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकते!

हे त्यांच्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकते!

१४ एप्रिल २०२० च्या घटनांनी मागच्या वर्षांमधल्या सगळ्या चांगल्या आठवणींची जागा घेतली होती. आणि त्यानंतरचा प्रत्येक १४ एप्रिल आमच्यावर लादलेल्या त्या अ [...]
वुडहाउसच्या पुस्तकांना धोकादायक म्हणणे ‘विनोदी’: उच्च न्यायालय

वुडहाउसच्या पुस्तकांना धोकादायक म्हणणे ‘विनोदी’: उच्च न्यायालय

नवी दिल्ली: एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलाखा यांना प्रख्यात विनोदी लेखक पी. जी. वुडहाउस यांचे पुस्तक, 'सुरक्षिततेला धोका’ असे कारण देऊन नाकार [...]
सुधा भारद्वाजांचा जामीन कायम

सुधा भारद्वाजांचा जामीन कायम

नवी दिल्लीः एल्गार परिषद प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या व वकील सुधा भारद्वाज यांना मिळालेल्या जामिनावर हरकत घेणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) याच [...]
एल्गार केस: गडलिंग यांची औषधे तुरुंग प्रशासनाने अडवली

एल्गार केस: गडलिंग यांची औषधे तुरुंग प्रशासनाने अडवली

कारागृह अधिकाऱ्यांनी एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींना तुरुंगात मूलभूत हक्कही नाकारले आहेत. आवश्यक वैद्यकीय सुविधांपासून ते पाणी पिण्यासाठी सिपर पुरवला [...]
आनंद तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळला

आनंद तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईः ज्येष्ठ सामाजिक-राजकीय विचारवंत व एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने [...]
सुधा भारद्वाज यांना जामीन

सुधा भारद्वाज यांना जामीन

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर केला.  एल्गार परिषद प्रकरणातील अन्य आठ आरोपींनी दाखल केलेल्या जामीन याचिका मात्र फेट [...]
एल्गार केसमधील आरोपींनी लिहिलेल्या पत्रांची अडवणूक

एल्गार केसमधील आरोपींनी लिहिलेल्या पत्रांची अडवणूक

मुंबई: एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांद्वारे निकटवर्तीयांना पाठवली जाणारी पत्रे तुरुंग प्रशासन अडवून धरत आहे असे स्पष्ट झाले आहे.  [...]
एल्गार परिषदः १५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

एल्गार परिषदः १५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबईः २०१८च्या एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील १५ आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात मसूदा आरोपपत्र दाखल केले [...]
आदिवासींच्या हक्कांबाबत प्रश्न उभे केले म्हणून मी देशद्रोही?

आदिवासींच्या हक्कांबाबत प्रश्न उभे केले म्हणून मी देशद्रोही?

सरकार आणि राज्यकर्त्या वर्गाने उचललेली पावले वैध, कायदेशीर आणि न्याय्य आहेत का याबाबत प्रश्न विचारल्याने देशद्रोहाचे आरोप कसे केले गेले? [...]
‘आमची पत्रे दिली जात नाहीत’; तेलतुंबडेंच्या पत्नीची हायकोर्टात धाव

‘आमची पत्रे दिली जात नाहीत’; तेलतुंबडेंच्या पत्नीची हायकोर्टात धाव

मुंबईः एल्गार परिषद प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत आनंद तेलतुंबडे व वर्नन गोन्साल्विस यांच्या पत्नींनी मुंबई उच्च न्याया [...]
1 2 3 4 6 20 / 58 POSTS