Tag: rain

1 2 10 / 17 POSTS
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई: हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह् [...]
ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र

ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र

मुंबई: राज्याच्या ग्रामीण भागातील पावसाची अचूक मोजणी, वादळवाऱ्याचा वेग व पर्जन्यमानाच्या अचूक नोंदींसाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित पर्जन्य [...]
केरळमध्ये मुसळधार पाऊस :मृतांची संख्या २१

केरळमध्ये मुसळधार पाऊस :मृतांची संख्या २१

केरळमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने रविवारी २१ लोकांचे बळी घेतले आहेत. कोट्टायम जिल्ह्यात जास्त नुकसान झाले असून, इडुकीमध्येही मृत्यू झाले आहेत. केर [...]
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान

मुंबई: राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांच [...]
‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’

‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’

मुंबई: ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विम [...]
भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळेचे तात्पुरते पुनर्वसन

भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळेचे तात्पुरते पुनर्वसन

मुंबई: कोयना धरणाच्या पट्ट्यातील भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन सध्या जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध [...]
‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’

‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’

मुंबई: तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जा [...]
नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील

नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव [...]
महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि ठिकठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, आत्तापर्यंत वेगेवेगळ्या घटनांमध्ये ४० ल [...]
तळईमध्ये दरड कोसळून ३६ मृत्यू , ४० बेपत्ता

तळईमध्ये दरड कोसळून ३६ मृत्यू , ४० बेपत्ता

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई या गावामध्ये दरड कोसळून त्याखाली घरे दबली गेली आहेत. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, [...]
1 2 10 / 17 POSTS