Author: रमेश जाधव

गहू निर्यातबंदी : विश्वगुरूची कोलांटउडी शेतकऱ्यांच्या मुळावर
गहू निर्यातबंदीच्या निमित्ताने सरकारचा शेतीउत्पादनांच्या बाबतीतला नियोजनशून्य आणि धोरणशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कांदा असो, सोयापें ...

कोणाच्या खांद्यावर कोणाची बंदूक?
सरकारला कृषी बाजार सुधारणांची आस नसून खरा उद्देश आपल्या मर्जीतल्या चार-दोन कुडमुड्या भांडवलदारांचे हितसंबंध बळकट करण्याचा आहे. तर शेतकरी संघटना कायदे ...

धुमसता पंजाब
कृषी कायद्यांतील तरतुदींच्या साधक-बाधक परिणामांपेक्षा सरकारच्या हेतुबद्दल शंका आणि सरकारवरील अविश्वास हाच मुख्य अडथळा ठरला आहे. ...