Category: शेती

1 2 3 20 10 / 196 POSTS
शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप

शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप

जुन्नर तालुक्यातील ४५ वर्षीय शेतकरी दशरथ लक्ष्मण केदारी यांनी सुसाईड नोटमध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष क [...]
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

मुंबई: राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत [...]
सोयाबीन पिकाच्या संकटास जबाबदार कोण?

सोयाबीन पिकाच्या संकटास जबाबदार कोण?

चालू वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन पिकाला बोगस बियाणे, गोगलगायी, पिवळा मोझॅक विषाणू, अतिवृष्टी आणि ऑगस्ट महिन्यात पाऊसाने दडी मारणे [...]
पावसाने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना भरपाई

पावसाने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना भरपाई

मुंबई: सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध [...]
चालू वर्षात सोयाबीनचे (कृषी) अर्थचक्र कोलमडणार?

चालू वर्षात सोयाबीनचे (कृषी) अर्थचक्र कोलमडणार?

शेतीतील वाढलेल्या गुंतवणुकीत, काही कंपन्यांकडून बोगस बियाणे निर्मिती, विविध प्रकारची रोगराई आणि अतिवृष्टी सारखे संकटे येण्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक [...]
जूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार

जूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार

मुंबईः गेल्या जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दरात वृद्धी होऊन तो ७.८० टक्के इतका झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात मोठी बेरोजगारी कृषी क्षेत्रात दि [...]
शेतकरी संघटना पुन्हा सरकारच्या विरोधात; अग्निपथलाही विरोध

शेतकरी संघटना पुन्हा सरकारच्या विरोधात; अग्निपथलाही विरोध

नवी दिल्लीः गेल्या वर्षी ९ डिसेंबरला केंद्र सरकारने वादग्रस्त तीन शेती कायदे मागे घेताना जी आश्वासने दिली होती ती अद्याप पूर्ण केलेली नाहीत, असा आरोप [...]
एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

शासनाकडून किमान एमएसपीमध्ये महागाईच्या दराप्रमाणे पिकांच्या भावामध्ये वाढ करतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र खरीप हंगामातील पिकांच्या एमएसपीमध्ये क [...]
गहू निर्यातबंदी : विश्वगुरूची कोलांटउडी शेतकऱ्यांच्या मुळावर

गहू निर्यातबंदी : विश्वगुरूची कोलांटउडी शेतकऱ्यांच्या मुळावर

गहू निर्यातबंदीच्या निमित्ताने सरकारचा शेतीउत्पादनांच्या बाबतीतला नियोजनशून्य आणि धोरणशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कांदा असो, सोयापें [...]
पीक कर्जावरील व्याज परताव्याची केंद्राकडे मागणी

पीक कर्जावरील व्याज परताव्याची केंद्राकडे मागणी

मुंबई: केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा २ टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला ना [...]
1 2 3 20 10 / 196 POSTS