Category: शेती
केंद्राकडून केवळ १ टक्का काश्मीरी सफरचंदाची खरेदी
नवी दिल्ली : २०१९-२० या वित्तीय वर्षांत केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील सफरचंदांची केवळ एक टक्का खरेदी केल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत केंद्रीय कृषी [...]
काश्मीरमध्ये शेतकऱ्यांचे ७ हजार कोटींचे नुकसान
मागच्या आठवड्यात काश्मीर खोऱ्याला भेट देऊन आलेल्या ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीच्या बॅनरखालील प्रतिनिधीमंडळाने सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभ [...]
बाजार समित्यांची बरखास्ती; नुकसानीचा अंदाज नाही..
बाजार समित्यांच्या बरखास्तीच्या अर्थमंत्र्याच्या घोषणेनंतर अनेकांनी शेतमाल बाजाराबद्दल चिंता व्यक्त केली. खरे म्हणजे सद्य व्यवस्थेशी इतक्या लाभार्थ्या [...]
आरसेपचा धोका टळला, पण बाकी समस्यांचे काय?
मागच्या पाच वर्षांमध्ये कृषी उत्पादनांची भारताची निर्यात २०१४ च्या आर्थिक वर्षातील ४३.२५ अब्ज डॉलरवरून २०१९ च्या आर्थिक वर्षात ३९.२० अब्ज डॉलर इतकी कम [...]
२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्रकाशित
२०१६ मध्ये महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३,६६१ इतकी होती, जी देशात सर्वाधिक होती. [...]
यातनांची शेती
१९९५ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ७५,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची ‘शिक्षा' म्हणून त्यांच्या विधवांना जणू घरगुती जन्मठेप व [...]
शेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत?
२०१८ साली महाराष्ट्रात २७६१ शेतकऱ्यांनी अकाली मरण पत्करलं, भारतात सुमारे १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. [...]
‘कृषिक्षेत्राचे बायबल’
(भाजपा आणि काँग्रेसच्या निवडणुकीच्या खेळात शेतकऱ्याची अवस्था चेंडूसारखी झाली आहे. कधी काँग्रेस टोलवते तर कधी भाजपा. हे मुख्य खेळाडू कधी हा खेळ आपल्या [...]
झीरो बजेट नैसर्गिक शेतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
ZBNF (झीरो बजेट नॅचरल फार्मिंग) हे विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाळेकर यांनी विकसित केलेले तंत्र आहे. पिकाला मिळणारी ९८ ते ९८.५% पोषके ‘हवा, पा [...]
सरकार व शेतकरी दोघेही संभ्रवास्थेत
रुग्णाच्या गंभीर परिस्थितीचे आकलन व त्यामुळे उपाय योजना निश्चित करू न शकणाऱ्या डॉक्टर व रुग्णालयातील जसे भांडण असते तसा प्रकार सरकार व शेतकऱ्यांमधला आ [...]