Category: अर्थकारण
छोटे व मध्यम उद्योजकांना आता १ लाख कोटीचे पॅकेज
नवी दिल्ली : लॉकडाउननंतर आर्थिक संकटात सापडलेल्या लघु व मध्यम उद्योजकांना सुमारे १ लाख कोटी रु.चे आर्थिक पॅकेज देण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू झाल [...]
भारताचा जीडीपी १.६ टक्के : गोल्डमॅन सॅशचा अंदाज
मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाने भारतामध्ये लॉकडाऊनची वेळ आली आहे. त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षांत भ [...]
भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना
नवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमणामुळे भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशात असंघटित क्षेत्रातील काम करणार्या सुमारे ४० कोटी नागरिकांपुढे रोजगा [...]
जीएसटीसाठी राज्यांचा लढा सध्या सर्वांत महत्त्वाचा!
आर्थिक संघराज्यवादाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या राज्यांना दिल्या जाणाऱ्या भरपाईत ३०,००० कोटी रुपये कमी पडतील असा अंदाज आ [...]
ऑटो इंडस्ट्रीपुढे कुशल कामगार मिळण्याचे आव्हान
२४ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर शहरांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटो इंडस्ट्रीमध्ये काम करणारा मोठा मजूर, कर् [...]
लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. समाजातील प्रत्येक घटक या लॉकडाऊनने प्रभावित झाला आहे. यातील एक घटक म्हणजे शेती आणि शेतकरी. राज्यातील एकंदरीत [...]
सरकारी खर्च कमी करण्याच्या काँग्रेसच्या सूचना
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग व त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या जाहिरातींवरचा खर्च, नव्या [...]
भारत सध्या सर्वांत मोठ्या संकटात : राजन
भारत सध्या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक आपत्कालीन स्थितीतून जात असून, आता सरकारने तुलनेने कमी महत्त्वाच्या खर्चांमध्ये कपात करून गरीब जनतेच्या कल [...]
करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला
करोना संकट - पूर्वार्ध [...]
पारंपरिक मच्छिमार : मत्स्य दुष्काळ, सीआरझेड व कोरोना
पंतप्रधानांनी लॉकडाऊन पुकारल्यानंतर ३६ तासांत गोरगरीब गरजू घटकांसाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज दिले पण त्यात मच्छिमार क्षेत्राचा उल्लेखच नाही. [...]