Category: पर्यावरण
राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना
मुंबईः इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत बुधवार [...]
तणावांचा विसर पाडणारा छंदः पक्षीनिरीक्षण
कोविड-१९चा विळखा माणसांच्या जगाभोवती घट्ट व्हायला सुरूवात झालेली असताना सगळीकडे असलेल्या अनिश्चिततेच्या, धास्तीच्या वातावरणात एका घरट्यातल्या पिल्लाची [...]
भारतातील पर्जन्यात वाढ होण्याची शक्यता!
नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आशियामध्ये अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होईल अशी शक्यता इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज अर्थात आयपीसीसीने नुकत्याच [...]
ऑलिम्पिकचे आयोजन व अशाश्वत विकास
ऑलिम्पिकचे शहराच्या विकासावर, अर्थव्यवस्थेवर आणि शहराच्या लँडस्केपवर फार दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन करण्यात आता अनेक शहरे आ [...]
विलुप्त ओमीद
१९९८ पासून तर सायबेरियन क्रौंचची केवळ एकच जोडी केवलादेवला येत असे. ती सुद्धा २००१-२००२च्या हिवाळ्यात परत गेली, ती कधीही न परतण्यासाठीच. केवलादेवने आपल [...]
कथा लॉकडाऊनमधील किरकसाल गावाची…!
सातारा जिल्ह्यातलं किरकसाल हे छोटंस गाव. लॉकडाउनच्या काळात सगळं ठप्प असताना या गावातल्या काही तरुणांनी निसर्गाची संवाद साधण्याचे ठरवलं. आणि बघता बघता [...]
संजय गांधी पार्कची वन्यप्राणी दत्तक योजना
मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इ [...]
नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील
मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव [...]
महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि ठिकठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, आत्तापर्यंत वेगेवेगळ्या घटनांमध्ये ४० ल [...]
तळईमध्ये दरड कोसळून ३६ मृत्यू , ४० बेपत्ता
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई या गावामध्ये दरड कोसळून त्याखाली घरे दबली गेली आहेत. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, [...]