Category: सरकार
‘कबीर कला’च्या गोरखे, गायचोर यांना अटक
मुंबई – भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणामध्ये कबीर कला मंच या कला पथकामधील शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना ‘एनआयए’ने अटक केली.
भि [...]
‘फेसलेस असेसमेंट’ : मास्टरस्ट्रोक की बट्ट्याबोळ?
‘फेसलेस असेसमेंट’चा निर्णय मास्टरस्ट्रोक होता की तुघलकी होता हे समजायला चार पाच वर्षे तरी जातील. पण या योजनेतील मुलभूत दोष लक्षात घेता येत्या चारपाच व [...]
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तर तास रद्द
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तर तास नसेल तसेच सदस्यांची खासगी विधेयके मांडली जाणार नाहीत. शून्यप्रहरही मर्यादित काळासाठी असेल, असे [...]
जम्मू-काश्मीरात १२ लाख नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र
श्रीनगरः जम्मू व काश्मीरमध्ये नव्या रहिवासी प्रमाणपत्र धोरणानुसार ३१ ऑगस्टपर्यंत १२ लाख ५० हजार नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. गेल्या [...]
जीएसटीः ‘केंद्रानेच उधारी घेऊन आमचा वाटा द्यावा’
नवी दिल्लीः केंद्राकडून दिल्या जाणार्या जीएसटीवरून बुधवारी ५ भाजपेतर राज्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकार त्यांच्या वाट्याचा जीएसटी देत नसेल तर सरकार [...]
लडाखमध्ये नव्या भागात भारत-चीन सैन्य भिडले
नवी दिल्लीः लडाखच्या पूर्वेचा पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील प्रदेशात मंगळवारी भारत-चीन दरम्यान पुन्हा संघर्ष उफाळला असून भारताने प्रत्यक्ष ताबा रे [...]
या परीक्षेत सगळे नापास
कुठल्याही परीक्षेला सामोरं जाताना किमान ती होणार आहे की नाही याचं उत्तर स्पष्ट नसेल तर विद्यार्थ्यांच्या मनात किती गोंधळ उडू शकतो याचा विचार बहुधा या [...]
फेसबुकच्या आँखी दास यांच्याकडून मोदींना थेट मदत
ऑक्टोबर २०१२ मध्ये आँखी दास यांनी "गुजरात प्रचारातील आमचे यश” अशा शीर्षकाखाली मोदींच्या भाजप टीमला प्रशिक्षण देण्याचा अनुभव मांडला होता. या मोहिमेला फ [...]
‘आत्मनिर्भर’मध्ये परदेशी विद्यापीठांना आमंत्रण का?
नव्या शैक्षणिक धोरणात जगातील सर्वात्कृष्ट १०० परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. पण या निर्णयामुळे परदेशातील विद्यापीठांकडेच [...]
काश्मीरः पोलिस, प्रशासकीय सेवा उपराज्यपालांकडे
नवी दिल्लीः ३७० कलम रद्द केल्यानंतर व केंद्रशासित राज्याचा दर्जा दिल्यानंतर जम्मू व काश्मीरचे प्रशासन नव्या पद्धतीने सुरू व्हावे यासाठी केंद्र सरकारने [...]