Category: उद्योग

1 2 3 4 5 15 30 / 147 POSTS
उद्योग अग्रणीचे निधन !

उद्योग अग्रणीचे निधन !

मुंबईः  देशातील वाहन निर्मितीतील अग्रगण्य कंपनी बजाज उद्योगसमुहाचे माजी संचालक राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ते कर् [...]
उद्योजक राहुल बजाज यांचे निधन

उद्योजक राहुल बजाज यांचे निधन

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज दुपारी पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते आणि त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क [...]
क्रिप्टो करन्सी अर्थव्यवस्थेला धोकाः रिझर्व्ह बँक

क्रिप्टो करन्सी अर्थव्यवस्थेला धोकाः रिझर्व्ह बँक

मुंबईः क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरूवारी व्यक्त केले. [...]
लॉकडाउनमुळे सूक्ष्म-लघु उद्योग संकटात, सरकारची कबुली

लॉकडाउनमुळे सूक्ष्म-लघु उद्योग संकटात, सरकारची कबुली

नवी दिल्लीः २०२१ वर्षांत देशातले दोन तृतीयांश सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगधंदे सुमारे ४ महिन्याहून अधिक काळ बंद होते. त्याच बरोबर  देशातील अर्ध्याहून अधिक [...]
एअर इंडियावर अखेर टाटांची मालकी

एअर इंडियावर अखेर टाटांची मालकी

नवी दिल्लीः प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीची पूर्ण प्रक्रिया गुरुवारी झाली आणि एअर इंडियाचे अधिकृतपणे टाटा समुहाकडे हस्तां [...]
मालदीव: बेकायदा करारांमध्ये भारतीय उद्योजकांचा सहभाग?

मालदीव: बेकायदा करारांमध्ये भारतीय उद्योजकांचा सहभाग?

मालदिवमध्ये पर्यटन विकासासाठी एक सरोवर बेकायदारित्या भाडेपट्टीने देण्याच्या प्रकरणात, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या कार्यालयातील माजी अधिकार [...]
पेटीएम लिस्टिंग: मोठी डुबकी

पेटीएम लिस्टिंग: मोठी डुबकी

लष्करात चांगल्या नवऱ्याबद्दल एक जुना विनोद आहे. तो असा: “जेव्हा बायको उडी मार म्हणते, तेव्हा 'का’ असं नाही, तर 'किती उंच’ असा प्रश्न विचारायचा.” अलीकड [...]
२०२०मध्ये ११ हजाराहून अधिक व्यावसायिकांच्या आत्महत्या

२०२०मध्ये ११ हजाराहून अधिक व्यावसायिकांच्या आत्महत्या

नवी दिल्लीः कोविड महासाथीमुळे उद्योगधंदे, व्यापार ठप्प झाल्याने २०२० या वर्षांत देशभरातील ११,७१६ उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याची [...]
‘गेल्या ७ वर्षांत ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला’

‘गेल्या ७ वर्षांत ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला’

कोलकाताः नरेंद्र मोदी सरकारच्या २०१४-२०२० या काळात देशातील श्रीमंत समजल्या जाणार्या ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला असल्याचा दावा प. बंगालचे अर्थमंत्री [...]
‘एअर इंडिया’ अखेर टाटांकडे

‘एअर इंडिया’ अखेर टाटांकडे

नवी दिल्लीः प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीची टाटा सन्सने दिलेली निविदा केंद्र सरकारने मंजूर केली. या निर्णयामुळे ६८ वर्षान [...]
1 2 3 4 5 15 30 / 147 POSTS