Category: राजकारण
गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा
गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेच्या भूमिकेएवढीच महाराष्ट्रात गांधी-आंबेडकर विरोधाचीही परंपरा प्रदीर्घ आहे. किंबहुना परस्परपूरकतेच्या भूमिकेपेक्षाही विरोधाच [...]
संघावरील बंदीशी संबंधित कागदपत्रे गायब
१९४८ साली, महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली होती, जी वर्षभरानंतर उठविण्यात आली. यासंबंधीची कागदपत्रे जनतेसाठी सार्वजनिकरीत्या [...]
विरोधकांचा अभाव असता…
२०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत ६५ पैकी ६२ जागा जिंकलेल्या होत्या. त्यामुळे २०१८ मध्ये या तीनही र [...]
कुंपणच शेत खात असेल तर…!
आचारसंहिता ही न्यायालयांच्या कक्षेत येत नाही. आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकतो परंतु त्याविषयी न्यायालयात सहजासहजी खटला दाखल होऊ [...]
मोदीसे ज्यादा जेटली ‘गरम’
पवार, जेटली ही व्यक्तिमत्वेच अशी आहेत की त्यांच्याकडे निट लक्ष ठेवले तर आपल्यालाही भविष्याची चाहुल लागू शकते. पवारांची राष्ट्रीय स्तरावरील वाढलेली लगब [...]
महाअसत्याच्या तंत्राचा अविष्कार : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग २
लोकांना मोदींच्या सर्व विसंगती, त्यांचे सर्व धोरणात्मक अपयश, त्यांची फोल ठरलेली आश्वासने, वाढलेल्या राष्ट्रीय समस्या हे सर्व विसरायला लावण्याचे भुलीचे [...]
वस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग १
नरेंद्र मोदी यांचा प्रचार एवढा परिणामकारक का ठरतो, त्यांच्या अनुयायांना ते जगातील सर्वश्रेष्ठ वक्ते आहेत असे का वाटते... हे समजून घ्यायचे असेल, तर आधी [...]
आपण इतके रक्तपिपासू का होतोय?
राजकारणामध्ये "जुन्या" भारताची बाजू मांडणारे लोक कमी का याचे स्पष्टीकरण अनेक मुद्द्यांच्या आधारे देता येईल, पण काँग्रेसच्या गाभ्यामध्ये असणारी सांस्कृ [...]
आभासी खोलीतले एक-एकटे
आपल्याला जे हवे आहे तेच मिळत राहते. याला 'एको चेंबर्स' म्हणतात. म्हणजे अशी अभासी खोली जिथे बसून आपण सतत आपल्याला पटलेले, रुचलेले, आवडलेले विचार, माणसे [...]
गंगा परिक्रमेत का गप्प प्रियांका?
देशाच्या ‘अध्यात्मिक आणि भौतिक स्वास्थ्यासाठी’ गंगेचे पाणी आवश्यक आहे असा दावा भाजपच्या गेल्या निवडणुक जाहीरनाम्यात करण्यात आला होता. मात्र, तेव्हापास [...]