Author: चैत्रा रेडकर
साने गुरुजी खरंच इतके महत्वाचे आहेत का?
सानेगुरुजींमध्ये जे शोधाल ते सापडतं मात्र गेली अनेक वर्षं महाराष्ट्राला सानेगुरुजी नीटसे सापडले आहेत असं काही खात्रीलायक म्हणता येणार नाही. [...]
सत्योत्तर जगातील सत्याचा शोध: भाग ३
महात्मा फुल्यांनी सत्य म्हणजे काय हे जाणण्यासाठी सत्यशोधक समाज काढला. सर्वांनी आनंदी व्हावे हे निर्मितीचे आदिकारण मानले. “सत्य सर्वांचे आदि घर, सर्व ध [...]
सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग २
आपल्याला सोयीचा सत्याचा अंश कवटाळून आपण व्यापक सत्याचा खून करतो आहोत याची खंत वाटू न देता असत्य उपासनेचे जागरण अशाप्रकारे साळसूदपणे चालू ठेवण्यात आले. [...]
सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग १
आज तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे सगळ्या जगाशी थेट संवाद साधण्यासाठी उपयोगी पडू शकतील अशी व्यासपीठे प्रसार माध्यमे आणि सामाजिक माध्यमांच्या रूपाने उपलब्ध [...]
गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा
गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेच्या भूमिकेएवढीच महाराष्ट्रात गांधी-आंबेडकर विरोधाचीही परंपरा प्रदीर्घ आहे. किंबहुना परस्परपूरकतेच्या भूमिकेपेक्षाही विरोधाच [...]
5 / 5 POSTS