‘बैलगाड्या शर्यतीसाठी राज्यशासनाची तयारी’
नवी दिल्ली: बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची माहिती पशुसंव [...]
त्रिपुरा हिंसाचारः २ पत्रकारांना अटक
नवी दिल्लीः त्रिपुरा येथील धार्मिक हिंसाचाराचे वृत्तांकन करताना धार्मिक तेढ निर्माण करणे, वैमनस्य पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे, असा आरोप ठेवत आसाम पो [...]
नेहरु जयंतीला लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, मंत्री अनुपस्थित
नवी दिल्लीः देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते व देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संसदेतील कार्यक्रमाला लोकसभ [...]
मिलिंद तेलतुंबडे ठार
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये नक्षलवादी नेता मोस्ट वॉ [...]
नोबेल पुरस्काराचे घोळ
अनेकाना कारण नसतांना नोबेल दिलं गेलं आणि गांधीजींना ते नाकारलं गेलं. गांधीजींना नोबेल द्यावं अशी शिफारस किमान चार वेळा करण्यात आली होती. शेवटी गांधीजी [...]
निसर्ग माझा, मी निसर्गाची!
निसर्ग जिथे तिथे आहे. तो वेगळा शोधावा लागत नाही फक्त त्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. जी लोकं म्हणतात, “मला निसर्ग आवडतो. मला निसर्गात जायला आवडतं.” त् [...]
शांतता! खेळ सुरू आहे…
जन्मापासून बालकाची वाढ वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी होते, बुद्धी, भावना, तर्क, विचार हे कसे विकसित होत जातात. त्यावर बालकाचे व्यक्तिमत्त्व घडते. मुलांच्य [...]
मणिपूर दहशतवादी हल्ल्यात कुटुंबासह कर्नल ठार
नवी दिल्लीः मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी १० च्या सुमारास दहशतवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बस्फोटात ४६ आसाम रायफल बटालियनचे प्रमुख कर्नल वि [...]
ग़डचिरोलीत पोलिस चकमकीत २६ माओवादी ठार
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पोलिस व माओवादी चकमकीत २६ माओवादी ठार व ४ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. चकमकीत ठार झाल [...]
चीनचाच भारताला खरा धोकाः रावत
नवी दिल्लीः भारताच्या सुरक्षिततेचा विचार केल्यास चीनचाच भारताला सर्वात मोठा धोका असल्याचे मत तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी ए [...]