मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
मुंबई: शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळ [...]
बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू
मुंबई: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यां [...]
यंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार
मुंबई: भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’ [...]
तिच्या पदकाचा रंग बदलला… पण!
तिला आपल्या ऑलिम्पिक पदकाचा यंदा रंग बदलायचा होता. नियतीने तिचे ऐकले. मात्र कोणता रंग ते तिने स्पष्ट करायला हवे होते. रिओ ऑलिम्पिकला तिच्या गळ्यात कां [...]
अफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी
राष्ट्रपती भवनाच्या मैदानात राष्ट्रपती अश्रफ घनी ईदची प्रार्थना करत होते. शेदोनेशे माणसं साताठ रांगा करून उभी रहात होती, गुढग्यावर बसत होती. समोर एक म [...]
इंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग
चिनी सैनिकांनी उत्तराखंडातील बाराहोती भागातील सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याची आगळीक नुकतीच केली. वास्तविक बाराहोती सीमेवरून भारत आणि ची [...]
जनसामान्यांचा आधारवड
आजवर दोन अपवाद सोडून अकरा वेळा सांगोल्यातून निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांनी संसदीय वाटचालीत एक इतिहास निर्माण केला आहे. नावापुरतेच गणपतराव देशमुख. [...]
नेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा
पं. नेहरुंनी भारताच्या सैन्याकडे दुर्लक्ष केला असा आरोप महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच केला. पण वास्तवात नेहरु व भारतीय लष्कर या [...]
आर्थिक उदारीकरणाची ३० वर्षे व वित्तीय क्षेत्राचा मागोवा
गेल्या ३० वर्षांत जी भारताची प्रगती झाली तिला प्रामुख्याने भारताच्या विकसित वित्त संस्था, एकत्रीकरण झालेले वित्तीय-बाजार आणि सुदृढ नियमनपद्धतींचा हातभ [...]
‘पुरामुळे नुकसान रोखण्यासाठी कठोर निर्णय हवेत’
कोल्हापूर: पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर राज्यशासनाचा भर राहील, असे सांग [...]