‘मैत्री’चा हात, ‘मित्रा’ची साथ !
“भुकेल्याला एक मासा दिला तर त्याचा एक दिवस जाईल, पण त्याला मासेमारी शिकवली तर त्याचे आयुष्यभर पोट भरेल”, अशी एक चीनमधील म्हण आहे. तोच प्रयत्न या मॉडेल [...]
आदिवासींच्या हक्कांबाबत प्रश्न उभे केले म्हणून मी देशद्रोही?
सरकार आणि राज्यकर्त्या वर्गाने उचललेली पावले वैध, कायदेशीर आणि न्याय्य आहेत का याबाबत प्रश्न विचारल्याने देशद्रोहाचे आरोप कसे केले गेले? [...]
फादर मृदुभाषी होते, पण त्यांच्या उरात आग होती..
स्वामी यांनी त्यांचे आयुष्य आदिवासींच्या हक्कांसाठी समर्पित केले. आणि त्यामुळेच राज्यकर्त्यांच्या नजरेत ते इतके ‘धोकादायक’ ठरले. [...]
वर्षभरात कोविडने शिकविलेले धडे
एका वर्षातील वैज्ञानिक यश आणि राजकीय अपयश यांतून भविष्यासाठी आपण काय शिकू शकतो? [...]
फोन टॅपिंग चौकशीसाठी समिती
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्य विधीमंडळ अधिवेशनात जाहीर [...]
जलसंपदा प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री
मुंबई- पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प असे जलसंपदा विभागाने हाती घेतलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प विहित कालावधीत पूर् [...]
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
मुंबई - कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात क [...]
गिग कामगारांची परिस्थिती निर्णायक टप्प्यावर
भारतातील गिग कामगारांची परिस्थिती अशा एका निर्णायक टप्प्यावर पोचली आहे. चांगले वेतन आणि चांगली कामाची परिस्थिती या मागण्या घेऊन ते रस्त्यावर उतरून लढ [...]
शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल
मुंबई - राज्यातील सुमारे सहा हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी भरती प्रक्रियेल [...]
राज्यातर्फे हजार कोटींचे कर्जरोखे
मुंबई - महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. शासनास रुपये अडीचशे कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्य [...]