राजीनामे ही नवीन पळवाट: कायदेतज्ज्ञ धवन
नवी दिल्ली: एकदा सरकार स्थापन झाले की, त्या सरकारला कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत काम करण्याचा हक्क मिळाला पाहिजे. कोणीही उठून सरकारने बहुमत गमावल्याचा दाव [...]
कोरोना संकटात मोदी सरकार किती गंभीर?
सध्याच्या परिस्थितीचा तर्कशुद्ध विचार करणे गरजेचे आहे नाहीतर 'तुम मुझे प्रॉब्लम दो, मैं तुम्हें इव्हेंट दूँगा' या न्यायानं सध्याचे राज्यकर्ते आपल्या स [...]
महाराष्ट्र, पंजाबमध्ये कर्फ्यू, राज्यात सर्व जिल्हा सीमाबंद
मुंबई/ नवी दिल्ली : १४ तासांच्या जनता कर्फ्यूनंतर केंद्र सरकारने देशातील करोनाबाधित ८० जिल्हे येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतला [...]
कोरोना – व्यवस्थात्मक प्रतिसादाची गरज
आज आपण एका अभूतपूर्व परिस्थितीत जगत आहोत. चीन पासून सुरू झालेला हा भयपट युरोप अमेरिकेसह जगभर पसरला आहे. अप्रगत देशांचे वैशिष्ट्य असणाऱ्या साथीच्या रोग [...]
महाराष्ट्रामध्ये संचारबंदी
राज्यामध्ये १४४ कलम लावून, जमावबंदी केल्यानंतरही लोक रस्त्यावर दिसत असल्याने, अखेर आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्याचा न [...]
कोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज
सारं जग करोनाविरोधात शास्त्रीय पध्दतीने लढत आहे. कोणी रात्रीतून हॉस्पिटल उभारत आहेत, कोणी रात्रंदिवस लस शोधण्याचे काम करत आहेत, कोणी रुग्णालयाचे राष्ट [...]
मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना
कोरोनाच्या लढाईसाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी राज्यसरकारला सूचना केल्या असून, या लढाईमध्ये शोषितांकडे लक्ष पुरविण्याची मागणी केली आहे. [...]
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० ने वाढ
मुंबई : कोरोना (कोविड १९) ग्रस्तांच्या महाराष्ट्रातील संख्येत रविवारी १० ने वाढ झाली असून यातील ५ बाधित हे स्थानिक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे या [...]
जगात कोरोनाचे रुग्ण ३ लाख, आर्थिक संकटाचे आव्हान
कोरोना विषाणू संसर्गाने जगभरातील सुमारे ३ लाखाहून अधिक जणांना बाधित केले असून रविवारी रात्री उशीरा या साथीने मरण पावलेल्यांची संख्या १२,९४४ झाल्याचे ज [...]
भटके विमुक्त आणि सीएए
भटके विमुक्त म्हणजे शासन प्रशासनासाठी बऱ्याच वेळी गरजेचा नसलेला विषय आणि महत्वपूर्ण नसलेला समुदाय. वोट बँकेला नजरेसमोर ठेऊन मराठा, आदिवासी, मुस्लिम या [...]