आशांसाठी दाही दिशा…
कोलकाता पुस्तक प्रदर्शनामध्ये यावर्षी खास पाहुणा देश म्हणून रशियाला निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये रशियातील पुस्तकांचे दालन असून, त्यामध [...]
‘विद्याताई ‘साऱ्याजणीं’च्या कायम बरोबर असतील’
स्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्यातून आधार देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचे नुकतेच निधन झाले. समाजमाध्यमात [...]
गणपत वाणी बिडी पिताना…
एखादा तरुण आपल्या प्रेयसीशी जेव्हा बोलतो, तेव्हा येणाऱ्या भविष्याची गुलुगुलु स्वप्नं रंगवतो. लग्नानंतर कोणती गाडी घेऊ आणि कुठे राहू याचे प्लॅन्स बनवतो [...]
‘आपले काम हीच आपली ओळख’
‘मिळून साऱ्याजणी’ने ३० व्या वर्षात पदार्पण केले, तेंव्हा अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्याची संधी मिळाली. [...]
शाहीन बागेत जय श्रीरामच्या घोषणा
नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिक दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शाहीन बागेत रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना विरोध करण्यासाठी त्याच परिसरातील स्थानिक नागरिकां [...]
दिल्ली जिंकण्यासाठी भाजप अस्वस्थ का?
दिल्लीवर फौजा चाल करुन आल्या...हा वाक्प्रचार आपण इतिहासात अनेकदा ऐकला आहेच. पण अशा फौजा चाल करुन येणं म्हणजे काय याचा वर्तमानात अनुभव घ्यायचा असेल तर [...]
अर्थसंकल्पात काय हवे होते?
अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांवर आणि कृषीक्षेत्रावरही अधिक खर्च आवश्यक होता. हे केले नाही तर वृद्धीची घसरण थांबणार नाही. [...]
पाउलखुणांचा मागोवा
‘युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाउलखुणा’ हे डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिहिलेले पुस्तक नावाप्रमाणेच युरोपातील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीतील पाउलखुणांचा मागोवा [...]
पल्लेदार वाक्ये व पोकळ घोषणा , काँग्रेसची टीका
नवी दिल्ली : २०२०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ भाषणबाजी, पल्लेदार वाक्ये असून यात रोजगाराचा उल्लेख नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
काँग्र [...]
संरक्षणावर सर्वाधिक खर्च पण भाषणात उल्लेख नाही
नवी दिल्ली : २०१०-१२च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकदाही संरक्षण क्षेत्रावरील खर्चाचा मुद्दा मांडला नाही पण संरक [...]