‘व्यंगचित्र दुनियेतला अमिताभ’
सबनीसांचं सगळ्यांना कळेल असं सोपं कार्टून असायचं. प्रत्येक व्यक्तीवर, गोष्टीवर छान लेबल लावलेली असायची. स्वच्छ नीटनीटके त्यांचं रेखाटन असायचं. चित्रात [...]
न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी गदर चळवळ
२८ व्या मेळ्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे झाल्याबद्दल त्याच्या स्मृती जागवल्या गेल्या. मात्र काश्मीरमधील लोकांचे दमन हासुद्धा अनेक भा [...]
सागर सरहदी – संस्कृतीचा ‘शहाणपणा’ सांभाळणारा माणूस !
२८-२९ डिसेंबर रोजी पुण्यात एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांन [...]
१४५ दिवसानंतर कारगीलमध्ये इंटरनेट सुरू
श्रीनगर : गेल्या ५ ऑगस्टमध्ये जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर १४५ दिवसानंतर शुक्रवारी कारगील जिल्ह्यात इंटरनेट सुर [...]
मोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा?
‘हसून असहकाराचे’ आवाहन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात यावी या मागणीबाबत अरुंधती रॉय यांचे उत्तर. [...]
उ. प्रदेश पोलिसांच्या नोटीसा बेकायदा – विधिज्ञांचे मत
वकील अमन लेखी उ. प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत असले तरी बहुसंख्य विधिज्ञ, पोलिसांची कारवाई बेकायदा असल्याचे सांगतात. [...]
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ फडणवीस रस्त्यावर
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी परस्पर विरोधी भूमिका मांडणारी आंदोलने झाली. पहिले आंदोलन ऑगस्ट क्रांती मैदानावर भ [...]
‘तुकडे तुकडे गँग कोण आहे?’
तुकडे तुकडे गँग नेमकी कोणती गँग आहे? त्याची माहिती द्यावी, अशी माहिती साकेत गोखले, यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मागितली आहे. [...]
एनआरसीवरून मोदींनी घुमजाव का केले?
एनआरसीचा मुद्दा असा काही थंड होणारा मुद्दा नाही कारण या मुद्द्यामध्ये देशाचे धुव्रीकरण करण्याची क्षमता आहे. [...]
उ. प्रदेशात ४०० जणांना नोटीस, ११०० जणांना अटक
बिजनौर/गोरखपूर/संभल : नागरिकत्व दुरुस्ती कायदावरून पेटलेल्या उ. प्रदेशात राज्य पोलिसांनी सुमारे ४०० जणांना सार्वजनिक मालमत्ता नासधूस प्रकरणी नोटीस पाठ [...]