Tag: environment

1 2 3 4 10 / 34 POSTS
जग्गींच्या संस्थेला पर्यावरण नियमांतून सवलत मिळू शकते!

जग्गींच्या संस्थेला पर्यावरण नियमांतून सवलत मिळू शकते!

नवी दिल्ली: सदगुरू जग्गी वासुदेव यांचे इशा फाउंडेशन, एक शैक्षणिक संस्था म्हणून, कोइंबतूरमधील परिसरात २००६ ते २०१४ या काळात केलेल्या बांधकामासाठी, पर्य [...]
गोव्यात ‘वेदांता’कडून प्रदूषणविषयक कायदे धाब्यावर

गोव्यात ‘वेदांता’कडून प्रदूषणविषयक कायदे धाब्यावर

एक अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या वेदांता या कंपनीला, प्रदूषण नियंत्रणात दहा वर्षांपासून सातत्याने अपयशी ठरूनही तसेच चुकीचे अहवाल सादर करूनही, लोखंड उत [...]
पर्यावरण मंत्रालयाच्या नव्या वन संरक्षण नियमांमुळे वनहक्कांवर गदा

पर्यावरण मंत्रालयाच्या नव्या वन संरक्षण नियमांमुळे वनहक्कांवर गदा

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परत एकदा तेच केले आहे. वन (संरक्षण) कायदा, १९८०खाली वनांशी निगडित फेरफार करताना वनहक्क कायदा २००६मुळे (एफआरए) जे काही उर [...]
पर्यावरण संवर्धन निर्देशांक यादीत भारत तळाला

पर्यावरण संवर्धन निर्देशांक यादीत भारत तळाला

नवी दिल्लीः पर्यावरण संवर्धन निर्देशांकच्या यादीत भारताचा जगभरात सर्वात खालचा १८० वा क्रमांक आला आहे. ही यादी ‘येल सेंटर फॉर एनवायर्मेंटल लॉ अँड पॉलिस [...]
दोन दिवसांत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

दोन दिवसांत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

नवी दिल्लीः येत्या दोन-तीन दिवसांत केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. केरळच्या किनाऱ्यावर मान्स [...]
प्रदूषणाचे जगात दरवर्षी ९० लाख मृत्यू; लान्सेटचा निष्कर्ष

प्रदूषणाचे जगात दरवर्षी ९० लाख मृत्यू; लान्सेटचा निष्कर्ष

दी लान्सेट कमिशन ऑन पोल्युशन अँड हेल्थने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे तब्बल ९० लाख जणांचा मृत्यू झाला आहे. जगाच्या लोकसंख्येशी [...]
हवामान बदलाने भारतात उष्णतेची लाट

हवामान बदलाने भारतात उष्णतेची लाट

सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात एक दिवस उष्णतेची लाट अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती तीन दिवस आली. तसेच एप्रिलमध्ये तीन दिवसांऐवजी दहा दिवस उष्णतेची लाट आ [...]
उत्तर भारतात उष्म्याची लाट

उत्तर भारतात उष्म्याची लाट

बेंगळुरू: हवामान बदल जगभरातील ऋतूंचे नमुने उद्ध्वस्त करून ठेवत असतानाच, भारताला अधिकाधिक तीव्र उष्णतालाटांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामानशास् [...]
वसुंधरा दिवस आणि महाराष्ट्रातील किनारी पाणथळ क्षेत्र

वसुंधरा दिवस आणि महाराष्ट्रातील किनारी पाणथळ क्षेत्र

२२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा होतो. या निमित्ताने महाराष्ट्रातील पाणथळ परिसंस्थेचा घेतलेला आढावा. [...]
पहिले इलेक्ट्रिक वाहन राजशिष्टाचार विभागात दाखल

पहिले इलेक्ट्रिक वाहन राजशिष्टाचार विभागात दाखल

मुंबई: महाराष्ट्र सरकारने २०२१ मध्ये राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार १ जानेवारी २०२२ पासून शासन स्तरावर वाहन खरेदी करताना [...]
1 2 3 4 10 / 34 POSTS