Author: डॉ. वैभवी पळसुले
सौदी अरेबिया आणि इराण – मध्य पूर्वेतील फसलेले सत्तासंतुलन
सौदी अरेबियामधील अरामको कंपनी च्या दोन तेल केंद्रांवर ड्रोन च्या सहाय्याने हल्ला होऊन आग लागली. इराणचा पाठींबा असलेल्या आणि इराणचे समर्थक असलेल्या येम [...]
लडाख,अक्साई चीनचे राजनैतिक महत्त्व
भारताने कितीही म्हटले की जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हा देखील भारताचाच भाग आहे, तरी ते प्रत्यक् [...]
काश्मीरप्रश्न : आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक कौशल्य गरजेचे
काश्मीरमध्ये भारताने इंटरनेटवर तसेच इतर माध्यमांवर बंदी आणली होती. अफवा पसरून सामाजिक सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी ती बंदी आवश्यक होती असे मानले तरी [...]
‘फाटा’ची लोकशाहीकडे वाटचाल : ७० वर्षानंतर निवडणुका
२० जुलै २०१९ला पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच फाटामध्ये (Federally Administered Tribal Areas) प्रांतिक निवडणुका झाल्या. ‘फाटा’मधील जनतेने गेल्या ७ [...]
गुंतागुंतीचा बलुचिस्तान
भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठी काश्मीर हा राष्ट्राच्या अस्मितेचा आणि त्यामुळे राजकीय जिव्हाळ्याचा प्रश्न. सामान्य माणसालादेखील काश्मीरविषयी माहिती आह [...]
सुदानमध्ये लोकशाहीची पहाट होणार का?
सुदानचा हुकुमशहा ओमार अल बशीर याला एप्रिलमध्ये पदच्यूत करण्यात आले पण आज तेथील सत्ता लष्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे बशीर गेला यात आनंद मानायचा की पु [...]
शांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का?
शांघाई सहकार्य संघटनेच्या माध्यमातून मध्य आशियाई देशांशी चीन व रशियाच्या मदतीशिवाय संबंध वाढविणे हा भारताचा प्रयत्न आहे. पण या राष्ट्रांचे चीन व रशिया [...]
7 / 7 POSTS