Author: हरीश खरे

उत्तरप्रदेश जिंकला तरी भाजपचा पराभवच होणार!
एक उगाचच लांबलेला किंवा मुद्दाम लांबवलेला निवडणूक कालखंड अखेर संपला आहे. १० मार्चच्या संध्याकाळी उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात सरकार स्थाप ...

वस्ताद कथेकऱ्याने विणलेल्या कथाही कधी ना कधी उसवतातच!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत नुकत्याच दिलेल्या परफॉर्मन्सनंतर लगेचच, आपला अलीकडील इतिहास कालानुक्रमे लावण्याचे दुसरे करिअर विकसित करू पाहणाऱ ...

‘रमणा इफेक्ट’: न्यायसंस्थेचे चैतन्य परत आणणारे सरन्यायाधीश
एन. व्ही. रमणा भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील अशी घोषणा पाच महिन्यांपूर्वी झाली, तेव्हा न्यायसंस्थेचे वैभव व स्वातंत्र्य परत मिळवून देण्याच ...

मंत्रिमंडळात फेरबदल; मात्र चांगल्या प्रशासनाची ग्वाही नाहीच!
मंत्रिमंडळात बुधवारी झालेले मोठे फेरबदल म्हणजे कॅबिनेट प्रणालीकडे परत जाण्यासारखे आहे. असेही पंतप्रधानपदाच्या सात वर्षांच्या अतिअधिपत्याने व्यवस्थेचे ...

वॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत?
सर्व ठिकाणच्या लोकशाहींनी आणि ‘शक्तिशाली नेत्यांच्या’ प्रेमात अंध झालेल्यांनी त्यांचे हे प्रेम आता विसरले पाहिजे. ...

अहमद पटेल: सोनियांच्या विश्वासातील सुक्ष्मविवेकी नेते
अहमद पटेल 'काँग्रेस समिती’चे चालतेबोलते प्रतीक होते. पक्षाच्या राजकीय हिताहून आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताहून कोणताही हितसंबंध किंवा कल्पना मोठी ना ...

आपले प्रजासत्ताक आणि त्यांचे रिपब्लिक
रिपब्लिक प्रकरणात ‘माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला’ झाल्याचा कांगावा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाल ...

पुष्पवृष्टीने उभे केलेले काटेरी प्रश्न!
लष्कराचे काम हे केवळ पारंपरिक व अपारंपरिक शत्रूंपासून राष्ट्राचे संरक्षण करणे हे आहे आणि म्हणूनच चीअरलीडरचे काम त्यांच्या संस्थात्मक कर्तव्यात बसत नाह ...

नेतृत्व राहुल गांधी करू शकत नाहीत
घटनात्मक मूल्यांच्या बचावासाठी लोकशाहीवादीचेतना जागृत होत असताना, राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस नेतृत्वपदी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

सरकारी बाबू, भक्तीची वेळ संपली बर का!
२०१९ ची लोकसभा निवडणूक न्याय्य आणि मोकळ्या वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. ...