Author: प्रशांत कदम
या कारणांमुळे ठरली बिहारची निवडणूक वैशिष्टयपूर्ण
बिहारमध्ये तीनही टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे. सर्वांना उत्सुकता आहे ती निकालाची. २००५पासून गेली १५ वर्षे नितीश कुमार हे बिहारचं मुख्यमंत्रिपद सांभाळ [...]
‘तेजस्वी’ वादळ बिहारमध्ये सत्तांतर करेल का?
हेलिकॉप्टरमधून सभेच्या स्थळी उतरायचं, वेळ वाचवण्यासाठी धावत स्टेजपर्यंत पोहचायचं, प्रचंड उत्साहाच्या गर्दीत माईक हातात घ्यायचा आणि ‘कमाई, पढाई, सिंच [...]
बिहार मुख्यमंत्रीपदः अमित शहा इतके मवाळ का?
ज्या राज्यांत भाजपचं सर्वात मोठा पक्ष नाही अशा राज्यांमध्येही गेल्या काही काळात अमित शहांनी भाजपचे मुख्यमंत्री बसवले आहेत. मग बिहारमध्ये ते इतकी मोकळी [...]
लालूंविना बिहार निवडणूक
राजकारणात नेता जेलमध्ये गेला तरी सहानुभूती घेऊन पुन्हा यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आहेतच. आता लालूंच्या शिक्षेचा बिहारी जनतेवर नेमका काय परिणाम होतो, [...]
मग अधिवेशनाची गरजच काय?
पंतप्रधान मोदी मुलाखत देत नाहीत, संसदेत एकदाही त्यांनी त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याच व्यक्तिमत्वाची झ [...]
शेतकऱ्यांचा कळवळा की खासगी कंपन्यांना पायघड्या?
देशात केवळ ६ टक्केच शेतकऱ्यांना हा हमीभाव मिळतो. सर्वच पिकांना या हमीभावाचं संरक्षण मिळतं असं नाही. पण तरीही सरकारच्या या बोलण्यावर शेतकऱ्यांचा विश्वा [...]
मराठा आरक्षणाचा घात कुणी केला?
जुलै महिन्यात मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं असं म्हटलेलं होतं की या प्रकरणात आम्ही कुठलाही अंतरिम आदेश देणार नाही, प्रकर [...]
युद्धाच्या सावटातल्या लडाखमधून
एकदा चीनला ‘थोडी का होईना’ पण धडा शिकवायला हवा ही जी भावना आहे त्यात या थोड्यानं झालेली सुरुवात पुन्हा कुठे थांबणार हे सांगता येणार नाही, याचं भान बाक [...]
या परीक्षेत सगळे नापास
कुठल्याही परीक्षेला सामोरं जाताना किमान ती होणार आहे की नाही याचं उत्तर स्पष्ट नसेल तर विद्यार्थ्यांच्या मनात किती गोंधळ उडू शकतो याचा विचार बहुधा या [...]
काँग्रेसमधला पत्रप्रपंच कशासाठी?
गांधी नाही तर कोण या प्रश्नानं काँग्रेस चांगलीच पछाडलेली आहे. या अवस्थेतून बाहेर पडता येत नसल्यानं होणारी धडपड ही भाजपच्या पथ्यावरच पडताना दिसतेय. [...]