Author: डॉ. सोमिनाथ घोळवे

सोयाबीन पिकाच्या संकटास जबाबदार कोण?
चालू वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन पिकाला बोगस बियाणे, गोगलगायी, पिवळा मोझॅक विषाणू, अतिवृष्टी आणि ऑगस्ट महिन्यात पाऊसाने दडी मारणे ...

चालू वर्षात सोयाबीनचे (कृषी) अर्थचक्र कोलमडणार?
शेतीतील वाढलेल्या गुंतवणुकीत, काही कंपन्यांकडून बोगस बियाणे निर्मिती, विविध प्रकारची रोगराई आणि अतिवृष्टी सारखे संकटे येण्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक ...

एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
शासनाकडून किमान एमएसपीमध्ये महागाईच्या दराप्रमाणे पिकांच्या भावामध्ये वाढ करतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र खरीप हंगामातील पिकांच्या एमएसपीमध्ये क ...

मराठवाड्यातल्या पाणीटंचाईकडे सर्व स्तरातून दुर्लक्ष
मराठवाड्यात सरासरीपेक्षा २३४ मि.मी जास्तीचे पर्जन्यमान झाले आहे. तरीही या प्रदेशात कोरडवाहू आणि दुष्काळी भागात तहानलेली माणसे, कोरडे पडलेली वावर (राने ...

मुक्त तूर आयातीचा शेतकऱ्यांवर परिणाम
तूर उत्पादक शेतकऱ्यांना किमान ९ ते १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तरच तुरीचे पीक परवडते, नाहीतर शेतकरी गाळात जातो ...