Category: शेती
मुक्त तूर आयातीचा शेतकऱ्यांवर परिणाम
तूर उत्पादक शेतकऱ्यांना किमान ९ ते १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तरच तुरीचे पीक परवडते, नाहीतर शेतकरी गाळात जातो [...]
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर
मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाराज असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतून आपला पक्ष बाहेर [...]
‘बहुसंख्य शेतकरी संघटना शेती कायद्याच्या बाजूच्या’
मुंबईः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात विविध राज्यातल्या शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असले तरी या तीन शेतीकायद्यांना बहुसं [...]
लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा
नवी दिल्लीः उ. प्रदेशमधील लखीमपूर खिरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट होता, असे या प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीचे म्हणणे आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन् [...]
‘मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत हा राज्याचा प्रश्न’
नवी दिल्लीः दिल्लीच्या वेशीवर एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनातील एकही शेतकरी पोलिस गोळीबारात ठार झाला नाही. त्यामुळे मृत आंदोलक शेतकर्या [...]
शेतकरी आंदोलन मागे
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन गुरुवारी शेतकरी संघटनांनी म [...]
शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन गुरुवारी समाप्त होण्याची शक [...]
शेतकरी आंदोलन संपण्याची शक्यता
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन समाप्त होण्याच्या दिशेने हा [...]
पीक विम्याची रक्कम ८ दिवसात जमा करण्याचे आदेश
मुंबई: खरीप २०२०च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने का [...]
‘आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची आकडेवारी नाही’
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात गेले वर्षभर सुरू असलेल्या आंदोलनात किती शेतकरी मरण पावले याची कोणतीही आकडेवारी सरकारकडे [...]