Category: शेती
‘सरकारला इगो महत्त्वाचा’शेतकऱ्यांचा आरोप
मोहालीः मोदी सरकारने ३ कृषी कायदे रद्द करावे या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यातील चर्चेची ७ वी फेरी सोमवारी निष्फळ ठरली. आत [...]
शेती कायद्याशी देणेघेणे नाहीः रिलायन्सचे प्रत्युत्तर
अन्नदाता शेतकरी हा आमचा मायबाप असून त्याचा फायदा कसा आणि कोणत्या पद्धतीने होईल त्यासाठी आमचा नेहमीच शेतकऱ्यांना पाठींबा राहील. करार पद्धतीने शेती कर [...]
प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडचा शेतकऱ्यांचा इशारा
नवी दिल्लीः मोदी सरकारचे ३ शेती कायदे रद्द करणे व किमान हमी भावाचा नवा कायदा आणणे या मागण्यांवर देशातल्या सर्व शेतकरी संघटना कायम असून या मागण्या मान् [...]
६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन!
खोती पद्धतीला विरोध म्हणून अलिबाग ते वडखळ मार्गावर असलेल्या चरी या गावातून शेतकर्यांच्या ऐतिहासिक संपाची घोषणा झाली. तो दिवस होता २७ ऑक्टोबर १९३३. [...]
शेतकरी संघटना-सरकारची ४ जानेवारीला पुन्हा बैठक
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकर्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर निश्चित असा तोडगा बुधवारी निघाला नाही. पण शेतकरी स [...]
शेतकरी आंदोलनात भाजप हस्तकांचा शिरकाव?
गेली ३४ दिवस नवी दिल्लीच्या चारी सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनात आता भाजपशी संबंधित काही शेतकरी कार्यकर्ते घुसल्याची शक्यता व्यक्त होत आहे [...]
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचे विद्रोही संचलन?
दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मारून बसलेले शेतकरी आपल्या समस्यांबरोबरच देशातील बेरोजगारी, कामगारांच्या समस्या आणि ज्वलंत प्रश्न यांना वाचा फोडण्यासाठी पर् [...]
मंडई कर गरजेचाः अर्थ खात्याचे मत
स्वामीनाथन समितीच्या २०१ शिफारशींमध्ये मंडयांवर कर लावण्यासंदर्भात तरतूद केली होती. समितीने या मंडयांवर अनिवार्य कर न लावता त्यांच्यावर सेवा कर लावावा [...]
मोदींकडून स्वामीनाथन समितीच्या २५ शिफारशीच लागू
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात देशभर उमटलेल्या शेतकर्यांच्या असंतोषात स्वामीनाथन समितीचा वारंवार उल्लेख येत असतो. काही [...]
गोहत्याबंदीबाबत शेतकऱ्यांचे मौन का?
"नवीन कायद्यानुसार गाय किंवा बैल यांच्यासंदर्भातील आर्थिक अंगे महत्त्वाची नाहीत, तर त्यांचे सांस्कृतिक मूल्य सर्वांत महत्त्वाचे आहे. गाय हा आपल्या संस [...]