Category: अर्थकारण

1 2 3 4 5 6 34 40 / 333 POSTS
‘आध्यात्मिक शक्तीकडून चालवले जात होते एनएसई’

‘आध्यात्मिक शक्तीकडून चालवले जात होते एनएसई’

नवी दिल्लीः नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) माजी एमडी व सीईओ चित्रा रामकृष्ण एका अज्ञात योगीच्या प्रभावाखाली एनएसईचे अनेक वित्तीय निर्णय घेत असल्याच [...]
जीएसटी चोरी रोखण्यासाठी ७ शिफारशी सादर

जीएसटी चोरी रोखण्यासाठी ७ शिफारशी सादर

मुंबई: जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माह [...]
क्रिप्टो करन्सी अर्थव्यवस्थेला धोकाः रिझर्व्ह बँक

क्रिप्टो करन्सी अर्थव्यवस्थेला धोकाः रिझर्व्ह बँक

मुंबईः क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरूवारी व्यक्त केले. [...]
महिलांची निराशा करणारे बजेट

महिलांची निराशा करणारे बजेट

वर्षभर चालू असलेले शेतकरी आंदोलन आणि कोरोना या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांचे हे तिसरे बजेट सर्वसामान्य जनतेची विशेष करून महिलांची निराशा करणारे [...]
अर्थव्यवस्थेतील प्रमुख ८ क्षेत्रांवर अर्थसंकल्पीय दृष्टीक्षेप

अर्थव्यवस्थेतील प्रमुख ८ क्षेत्रांवर अर्थसंकल्पीय दृष्टीक्षेप

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा तिसरा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस् [...]
अर्थसंकल्प २०२२-२३: शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

अर्थसंकल्प २०२२-२३: शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

मुंबई: ‘किसान ड्रोन्स’पासून ते केन-बेटवा जोड प्रकल्पापर्यंत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदा शेतीच्या “टेक-एनेबल्ड मॉडेल”वर भर दिला आह [...]
सर्वसामान्य जनतेचा विश्वासघातः विरोधकांची टीका

सर्वसामान्य जनतेचा विश्वासघातः विरोधकांची टीका

नवी दिल्लीः २०२२-२३ चा केंद्रीय अर्थसंकल्प मध्यमवर्ग, शेतकरी व कष्टकरी वर्गाची निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून आली आहे. मंगळवारी [...]
२०२२-२३ अर्थसंकल्पातील काही वैशिष्ट्ये

२०२२-२३ अर्थसंकल्पातील काही वैशिष्ट्ये

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा एकूण १० वा व स्वतःचा ४ था अर्थसंकल्प संसदेत सादर केला. आपल्या चौथ्या अर्थसंकल्प [...]
५ वर्षांत गरीबांच्या उत्पन्नात ५३ टक्क्यांनी घट

५ वर्षांत गरीबांच्या उत्पन्नात ५३ टक्क्यांनी घट

नवी दिल्लीः आर्थिक उदारीकरणाच्या तीन दशकानंतर पहिल्यांदाच देशातील सर्वात गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न घटले असून गेल्या ५ वर्षांती [...]
यूपीएच्या सबसिडींमुळे आज करदात्यांवर भार

यूपीएच्या सबसिडींमुळे आज करदात्यांवर भार

नवी दिल्लीः एक दशकापूर्वी यूपीए सरकारने दिलेल्या सबसिडींमुळे करदात्यावर अधिक भार पडत असून हा भार पुढील ५ वर्षे करदात्यांना पेलावा लागणार असल्याचे विधा [...]
1 2 3 4 5 6 34 40 / 333 POSTS