Category: सरकार

1 8 9 10 11 12 182 100 / 1817 POSTS
तणाव असूनही चीनचे ८० गुंतवणूक प्रस्ताव सरकारकडून मंजूर

तणाव असूनही चीनचे ८० गुंतवणूक प्रस्ताव सरकारकडून मंजूर

नवी दिल्लीः गेल्या दोन वर्षांत भारतात गुंतवणूक करण्यासंदर्भातले चीनकडून आलेल्या एकूण प्रस्तावापैकी ८० प्रस्ताव मोदी सरकारने मंजूर केल्याची माहिती उघडक [...]
भाजप नेत्याच्या फार्महाऊसमधून सहा अल्पवयीनांची सुटका

भाजप नेत्याच्या फार्महाऊसमधून सहा अल्पवयीनांची सुटका

पोलिसांनी सांगितले, की गुप्त माहितीच्या आधारे, पूर्वी अतिरेकी असलेले आणि आता राजकारणी बनलेले मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन. माराक यांच्या मालकीच [...]
तीन वर्षांत केंद्र सरकारचा जाहिरातीवर ९११ कोटींचा खर्च

तीन वर्षांत केंद्र सरकारचा जाहिरातीवर ९११ कोटींचा खर्च

नवी दिल्लीः गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने वर्तमान पत्र, टीव्ही वाहिन्या व वेब पोर्टलवर जाहिरातींवर ९११.१७ कोटी रु. खर्च केल्याची माहिती गेल्या आठवड् [...]
दिवस-रात्रीही तिरंगा फडकवण्याची परवानगी

दिवस-रात्रीही तिरंगा फडकवण्याची परवानगी

नवी दिल्लीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारने राष्ट्रीय ध्वज संहितेत महत्त्वपूर्ण बदल केला असून आता राष्ट्रीय ध्वज तिरंगा दिव [...]
शिक्षक भरती घोटाळाः प. बंगालमध्ये मंत्र्याला ईडीकडून अटक

शिक्षक भरती घोटाळाः प. बंगालमध्ये मंत्र्याला ईडीकडून अटक

नवी दिल्लीः राज्यातल्या शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात ईडीने शुक्रवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते व प. बंगालचे उद्योग व वाणिज्य मंत्री पार्थ चटर्जी य [...]
महसूल बुडतोय म्हणून रेल्वेकडून ज्येष्ठ प्रवाशांना भाडेसवलत नाही

महसूल बुडतोय म्हणून रेल्वेकडून ज्येष्ठ प्रवाशांना भाडेसवलत नाही

नवी दिल्लीः भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी भाडे सवलत मार्च २०२०मध्ये बंद केली होती. ती पुन्हा सुरू करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्री अ [...]
‘पानसरे हत्या तपास एटीएसकडे देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा’

‘पानसरे हत्या तपास एटीएसकडे देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा’

मुंबईः ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे, असे [...]
अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर

अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर

मुंबई: राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. [...]
५ वर्षांत ३४७ गटार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

५ वर्षांत ३४७ गटार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

नवी दिल्लीः गेल्या ५ वर्षांत देशभरात गटार व सेप्टीक टँक सफाई करणाऱ्या ३४७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक बळी उ. प्रदेशातले असल्याची माहिती लो [...]
डोकलाम भागात चीनने वसवले आणखी एक खेडे

डोकलाम भागात चीनने वसवले आणखी एक खेडे

नवी दिल्लीः २०१७मध्ये सिक्कीमनजीक डोकलाम पठारावर भारत व चीनचे सैन्य एकमेकांना भिडले होते. त्या भागात ९ किमी अंतरावर चीनने एक गाव पूर्णपणे वसवले असून य [...]
1 8 9 10 11 12 182 100 / 1817 POSTS