Category: सरकार
पर्यावरण मंत्रालयाच्या नव्या वन संरक्षण नियमांमुळे वनहक्कांवर गदा
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परत एकदा तेच केले आहे. वन (संरक्षण) कायदा, १९८०खाली वनांशी निगडित फेरफार करताना वनहक्क कायदा २००६मुळे (एफआरए) जे काही उर [...]
ईडीचे ‘अॅम्नेस्टी इंडिया’वर मनी लाँड्रिंग केल्याचे आरोपपत्र
नवी दिल्लीः अॅम्नेस्टी इंडिया व या संस्थेचे माजी अध्यक्ष आकार पटेल यांना ६१.७२ कोटी रु.च्या आर्थिक हेराफेरीसंदर्भात ईडीने नोटीस पाठवली असून या संस्थेस [...]
बेरोजगारीत ‘अग्नीवीर’ची आग
महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमुळं अग्नीवीर रोजगार योजनेचा विषय मागे पडला आहे.
देशाच्या लष्कराच्या तीनही शाखांत मिळून ४७ हजार तरुणांना चार वर्षां [...]
मुस्लिमांना बलात्काराची धमकी देणारा मुनी सरकारी वकिलांसाठी सन्माननीय
नवी दिल्लीः फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अन्य एका प्रकरणात हंगामी जामीन मं [...]
ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको: मुख्यमंत्री
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुक [...]
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकाची भ्रष्टाचारप्रकरणी हकालपट्टी
नवी दिल्लीः नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी हकालपट् [...]
बेंगळुरू – मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन
मुंबई: बेंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणा [...]
पश्चिम वाहिन्या नद्यांतील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावेः मुख्यमंत्री
मुंबई: वैनगंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करावा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठ [...]
जूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार
मुंबईः गेल्या जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दरात वृद्धी होऊन तो ७.८० टक्के इतका झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात मोठी बेरोजगारी कृषी क्षेत्रात दि [...]
राज्यघटनेवरची टीका भोवली; केरळच्या मंत्र्याचा राजीनामा
तिरुवनंतपुरम/पथनमथिट्टाः भारतीय राज्यघटना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक, लूट करते. ती शोषणकर्त्याला माफ करते. भारताची राज्यघटना अशा पद्धतीने लिहिण्यात आल [...]