Category: सरकार
ग्रामीण भारतासाठी ग्रीन न्यू डील!
भारतातील खेड्यांमध्ये अनेक दोष आहेत हे मान्य केले तरीही शहरांतही गरिबांना दिलासा देणारे काहीही नाही हेही वादातीत आहे. सध्याच्या संदर्भात अर्थव्यवस्थेव [...]
….अन्यथा गरीबी-भूकबळीचे संकट
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची व्याप्ती ३ मे पर्यंत केली आहे. पण ही मर्यादा वाढवल्याने स्थलांतरित मजुरांच्या दैनंदिन समस्यांमध्ये [...]
उत्तर प्रदेश सरकारची ‘द वायर’वरील कारवाई अस्वीकारार्ह!
भारतात लोकशाहीचे खच्चीकरण ही बाब आता नवीन राहिलेली नाही. भारतातील लोकशाहीच्या उरावर केले जाणारे वार किती व्यापक झाले आहेत हे उत्तर प्रदेशातील भारतीय ज [...]
लॉकडाऊनमध्ये पारंपरिक मच्छिमार उपाशीच
सागरी किनारे असलेल्या राज्यात मासेमारी सुरू झाली असे चित्र जरी दिसत असले तरी यात ‘पारंपरिक मच्छिमार उपाशी आणि पर्ससीन नेट फिशिंग आणि एलईडी फिशिंगवाले [...]
२० एप्रिलनंतर मनरेगा, शेती, मत्स्यपालन, पोल्ट्री उद्योगांना सूट
३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असून या काळापर्यंत कोणतीही सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे पण सध्या देशाती [...]
रेल्वे व विमान सेवा ३ मे पर्यंत स्थगित
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवल्याने भारतीय रेल्वेने आपल्या सर्व प्रवासी सेवा ३ मे पर्यंत स्थगित केल्या आहेत. त्याचबरो [...]
न्यायतत्वाचा भंग ; गौतम नवलखांची यूएपीए कायद्यावर टीका
नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांना समर्पण होण्याआधी या प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी यूएपीए कायद्यावर टीका केली. [...]
मोदी सरकारला तेलतुंबडेंपासून धोका का आहे?
एक गोष्ट मात्र कोणत्याही विषाणूमुळे थांबू शकत नाही- ती गोष्ट म्हणजे भारतातील आघाडीचे बुद्धिवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा भारत सरकारने चालवलेला छळ. [...]
पीएम किसान पॅकेज : दीड कोटी शेतकरी अद्याप वंचित
नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत २६ मार्चला जाहीर केलेल्या पॅकेजमधील रक्कम अद्याप दीड कोटीहून अधिक गरजू शेतकर्यांना मिळाली नसल्याचे दिसू [...]
लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे कसोटीचे!
राष्ट्रव्यापी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपल्यानंतर म्हणजेच १४ एप्रिलनंतर, कोविड-१९ साथीची परिस्थिती हाताळणाऱ्या राजकीय नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार [...]