Category: सरकार

1 133 134 135 136 137 182 1350 / 1817 POSTS
ग्रामीण भारतासाठी ग्रीन न्यू डील!

ग्रामीण भारतासाठी ग्रीन न्यू डील!

भारतातील खेड्यांमध्ये अनेक दोष आहेत हे मान्य केले तरीही शहरांतही गरिबांना दिलासा देणारे काहीही नाही हेही वादातीत आहे. सध्याच्या संदर्भात अर्थव्यवस्थेव [...]
….अन्यथा गरीबी-भूकबळीचे संकट

….अन्यथा गरीबी-भूकबळीचे संकट

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची व्याप्ती ३ मे पर्यंत केली आहे. पण ही मर्यादा वाढवल्याने स्थलांतरित मजुरांच्या दैनंदिन समस्यांमध्ये [...]
उत्तर प्रदेश सरकारची ‘द वायर’वरील कारवाई अस्वीकारार्ह!

उत्तर प्रदेश सरकारची ‘द वायर’वरील कारवाई अस्वीकारार्ह!

भारतात लोकशाहीचे खच्चीकरण ही बाब आता नवीन राहिलेली नाही. भारतातील लोकशाहीच्या उरावर केले जाणारे वार किती व्यापक झाले आहेत हे उत्तर प्रदेशातील भारतीय ज [...]
लॉकडाऊनमध्ये पारंपरिक मच्छिमार उपाशीच

लॉकडाऊनमध्ये पारंपरिक मच्छिमार उपाशीच

सागरी किनारे असलेल्या राज्यात मासेमारी सुरू झाली असे चित्र जरी दिसत असले तरी यात ‘पारंपरिक मच्छिमार उपाशी आणि पर्ससीन नेट फिशिंग आणि एलईडी फिशिंगवाले [...]
२० एप्रिलनंतर मनरेगा, शेती, मत्स्यपालन, पोल्ट्री उद्योगांना सूट

२० एप्रिलनंतर मनरेगा, शेती, मत्स्यपालन, पोल्ट्री उद्योगांना सूट

३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असून या काळापर्यंत कोणतीही सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे पण सध्या देशाती [...]
रेल्वे व विमान सेवा ३ मे पर्यंत स्थगित

रेल्वे व विमान सेवा ३ मे पर्यंत स्थगित

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवल्याने भारतीय रेल्वेने आपल्या सर्व प्रवासी सेवा ३ मे पर्यंत स्थगित केल्या आहेत. त्याचबरो [...]
न्यायतत्वाचा भंग ; गौतम नवलखांची यूएपीए कायद्यावर टीका

न्यायतत्वाचा भंग ; गौतम नवलखांची यूएपीए कायद्यावर टीका

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांना समर्पण होण्याआधी या प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी यूएपीए कायद्यावर टीका केली. [...]
मोदी सरकारला तेलतुंबडेंपासून धोका का आहे?

मोदी सरकारला तेलतुंबडेंपासून धोका का आहे?

एक गोष्ट मात्र कोणत्याही विषाणूमुळे थांबू शकत नाही- ती गोष्ट म्हणजे भारतातील आघाडीचे बुद्धिवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा भारत सरकारने चालवलेला छळ. [...]
पीएम किसान पॅकेज : दीड कोटी शेतकरी अद्याप वंचित

पीएम किसान पॅकेज : दीड कोटी शेतकरी अद्याप वंचित

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत २६ मार्चला जाहीर केलेल्या पॅकेजमधील रक्कम अद्याप दीड कोटीहून अधिक गरजू शेतकर्यांना मिळाली नसल्याचे दिसू [...]
लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे कसोटीचे!

लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे कसोटीचे!

राष्ट्रव्यापी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपल्यानंतर म्हणजेच १४ एप्रिलनंतर, कोविड-१९ साथीची परिस्थिती हाताळणाऱ्या राजकीय नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार [...]
1 133 134 135 136 137 182 1350 / 1817 POSTS