Category: सरकार
२१ दिवसांसाठी भारत लॉक डाऊन
नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संपूर्ण देशावर व जगावर होत असलेले भीषण परिणाम पाहता भारत हा पुढे २१ दिवस लॉक डाऊन राहील अशी घोषणा पंतप्रधान न [...]
कोरोना : असंघटित क्षेत्राला वाचवण्याची नितांत गरज
कोरोना विषाणू संसर्गाची वाढती भीती लक्षात घेता संपूर्ण देश लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला दिसू लागले [...]
कोरोना संकटात मोदी सरकार किती गंभीर?
सध्याच्या परिस्थितीचा तर्कशुद्ध विचार करणे गरजेचे आहे नाहीतर 'तुम मुझे प्रॉब्लम दो, मैं तुम्हें इव्हेंट दूँगा' या न्यायानं सध्याचे राज्यकर्ते आपल्या स [...]
महाराष्ट्र, पंजाबमध्ये कर्फ्यू, राज्यात सर्व जिल्हा सीमाबंद
मुंबई/ नवी दिल्ली : १४ तासांच्या जनता कर्फ्यूनंतर केंद्र सरकारने देशातील करोनाबाधित ८० जिल्हे येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतला [...]
कोरोना – व्यवस्थात्मक प्रतिसादाची गरज
आज आपण एका अभूतपूर्व परिस्थितीत जगत आहोत. चीन पासून सुरू झालेला हा भयपट युरोप अमेरिकेसह जगभर पसरला आहे. अप्रगत देशांचे वैशिष्ट्य असणाऱ्या साथीच्या रोग [...]
महाराष्ट्रामध्ये संचारबंदी
राज्यामध्ये १४४ कलम लावून, जमावबंदी केल्यानंतरही लोक रस्त्यावर दिसत असल्याने, अखेर आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्याचा न [...]
भटके विमुक्त आणि सीएए
भटके विमुक्त म्हणजे शासन प्रशासनासाठी बऱ्याच वेळी गरजेचा नसलेला विषय आणि महत्वपूर्ण नसलेला समुदाय. वोट बँकेला नजरेसमोर ठेऊन मराठा, आदिवासी, मुस्लिम या [...]
संपूर्ण राज्य बंद
करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. जनतेला आवाहन करताना मुख्यमंत्री म्हण [...]
मोदींचे उथळ भाषण व जमिनीवरील वास्तव
नवी दिल्ली : गेल्या १९ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाला टीव्हीवरून संबोधित केले. आपल्या नाटकीय भाषण [...]
कोरोनाविरोधातल्या लढाईचा हा ‘गोल्डन अवर’- मुख्यमंत्री
मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस (कोविड १९) ने थैमान घातलेलं असताना महाराष्ट्र शासनाने आज रात्री १२ वाजल्यापासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाग [...]