Category: सरकार
‘१९८९-२०२१ दरम्यान ८९ काश्मीर पंडितांची हत्या’
नवी दिल्लीः १९९०च्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातून १ लाख ५४ हजार नागरिकांनी पलायन केले होते. यामध्ये ८९ टक्के लोकसंख्या हिंदूंची होती. तर ९०च्या दशक [...]
उद्योग, व्यापार क्षेत्रासाठी राज्याची अभय योजना जाहीर
मुंबई: कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘ [...]
चित्रीकरण परवानगीः एक खिडकी योजना राज्यात लागू
मुंबई: राज्यातील एक खिडकी योजनेंतर्गत येणाऱ्या शासकीय अथवा निमशासकीय यंत्रणांच्या अधिपत्याखालील चित्रीकरण स्थळांवरील चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मा [...]
ज्येष्ठांना मिळणारी रेल्वेभाड्यातील सवलत बंद
नवी दिल्लीः देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासी भाड्यात दिली जाणारी सवलत बंद करण्यात आल्याची माहिती बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सं [...]
शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होणार
मुंबई: कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षकांच्या बदल्या केलेल्या नाहीत, या शैक्षणिक वर्षापूर्वी शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या [...]
बाल संगोपनगृहात वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत संगोपन
मुंबई: राज्यातील निराधार आणि बेघर बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत बाल संगोपनगृहात ठेवले जात होते, मात्र वयाच्या २३ वर्षापर्यंत बाल संगोपनगृहात मुलांना [...]
पेनड्राइव्ह प्रकरणाची सीआयडी चौकशी
मुंबई : पोलिस बदल्यातील गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्याचा पुरावा म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पेनड्राइव्हची सत्यत [...]
मुंबई वातावरण कृती आराखडा जाहीर
मुंबई: बदलत्या वातावरण स्थितीला सामोरे जाताना मुंबई महानगराचे वातावरण सक्षम बनवण्यासाठी तसेच मुंबईतील विकास कामांना शाश्वत दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी [...]
नवी आयएएस नियमावलीः केंद्राची राज्यांवर अधिक पकड
भारतीय प्रशासकीय सेवा नियमातील प्रस्तावित सुधारणांद्वारे नरेंद्र मोदी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या घटनात्मक वारशाचा अपमान केला आहे. [...]
एसटीची वाटचाल खासगीकरणाकडे
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण हे व्यवहार्य नसल्याचा अहवाल सादर झाला आहे. कारण जर हे महामंडळ जर शासनात सामील करून घेतले तर त्याचा अतिरिक्त बोजा हा [...]