Category: राजकारण
‘तुकडे तुकडे गँग कोण आहे?’
तुकडे तुकडे गँग नेमकी कोणती गँग आहे? त्याची माहिती द्यावी, अशी माहिती साकेत गोखले, यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मागितली आहे. [...]
एनआरसीवरून मोदींनी घुमजाव का केले?
एनआरसीचा मुद्दा असा काही थंड होणारा मुद्दा नाही कारण या मुद्द्यामध्ये देशाचे धुव्रीकरण करण्याची क्षमता आहे. [...]
उ. प्रदेशात ४०० जणांना नोटीस, ११०० जणांना अटक
बिजनौर/गोरखपूर/संभल : नागरिकत्व दुरुस्ती कायदावरून पेटलेल्या उ. प्रदेशात राज्य पोलिसांनी सुमारे ४०० जणांना सार्वजनिक मालमत्ता नासधूस प्रकरणी नोटीस पाठ [...]
उ. प्रदेश हिंसाचार : अनुराग, स्वराकडून न्यायालयीन चौकशीची मागणी
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावरून उफाळलेल्या हिंसाचाराला आपले समर्थन नाही पण उ. प्रदेशात ज्या पद्धतीने सामान्य नागरिकाचे [...]
मुस्लिमांना का वगळले – सुभाषबाबूंच्या नातवाचा सवाल
“जर CAA2019 कोणत्याही धर्माशी संबंधित नसेल तर मग आपण केवळ हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन का म्हणत आहोत! आपण मुस्लिमांचा समावेश का करत नाही [...]
सरकारच म्हणतेय की एनपीआरचा एनसीआरशी संबंध
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हे वेगवेगळे आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवार [...]
धर्मांधतेवर स्थानिक मुद्द्यांनी मिळवलेला विजय
झारखंड मुक्ति मोर्चाचे हेमंत सोरेन मुख्यमंत्री होतील अशी चिन्हे आहेत. मात्र, विजयी आघाडीपुढे राज्याला कायमस्वरूपी गर्तेतून बाहेर काढण्याचे आव्हान आहे. [...]
येत्या एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला सुरूवात
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनसीआरच्या विरोधात देशभर आक्रमक आंदोलन झाल्यानंतर मोदी सरकारने देशात अखेर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) [...]
या आंदोलनाचा अर्थ काय?
हा नागडा उघडा फॅसिझम इतका असह्य होता की देशभर लाखो नागरीक रस्त्यावर आले, त्यांनी आंदोलन केलं. सुरवातीला हे आंदोलन विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवण्यासा [...]
महाराष्ट्रानंतर झारखंडही भाजपच्या हातातून गेले
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापण्यात अपयश आलेल्या भाजपला झारखंड विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ८१ जागांच्या विधानसभेत [...]