Category: हक्क
स्व-प्रतिकार रोग झालेला देश
बहुसंख्यांकवादी नैतिक मूल्यांवर पोसलेले हजारो स्वघोषित राष्ट्रभक्त प्रत्येक तथाकथित अंतर्गत शत्रूवर तुटून पडण्यासाठी तयार आहेत आणि इतर लाखो लोक अशा प् [...]
मुंबई विकली जात आहे…
महाराष्ट्र सरकारचा कॅबिनेट निर्णय म्हणजे मुंबई हायकोर्टाने ३ सप्टेंबर २०१४ रोजी नागरी कमाल जमीन धारणा कायदा १९७६ रिपील झाल्यानंतर जो एक ऐतिहासिक निर्ण [...]
बीईएलचा ईव्हीएम, व्हीव्हीपॅट डेटा उघड करण्यास नकार
नागरिकांना किती माहिती द्यायची हे निवडणूक आयोग आणि उत्पादक कंपन्यांनीच ठरवले आहे. त्याच्या पलिकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे काम करतात याबद्दलची कोणत [...]
यूपीएच्या काळात दारिद्ऱ्य निर्मूलनात प्रगती
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी ऍण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार २००५-०६ त [...]
‘तुम्ही काही बोलाल, ही अपेक्षा आहे’
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये नाट्यकर्मींमध्ये प्रत्यक्ष दहशत निर्माण करणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्याविषयी पत्रकार, मराठी नाटककार आ [...]
जर्मनीतील खाद्यमहोत्सवातून बीफ करी मागे
नवी दिल्ली : जर्मनीतील फ्रँकफ्रट शहरात भारतीय खाद्य महोत्सवात केरळीय समाजाकडून बीफ करी व पराठा ठेवल्याचा आक्षेप उत्तर भारतातील काही हिंदू संघटनांनी घे [...]
फिल्म अजून अपूर्णच आहे!
नर्मदा आंदोलन, गेली ३४ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. या आंदोलनाने आणि नर्मदेने या काळात अनेक वळणे पहिली. हा प्रवास टिपणारा ‘लकीर के इस तरफ’, हा माहितीपट [...]
५ ऑगस्टनंतर काश्मीरमधील जनजीवन
श्रीनगर : संसदेत ५ ऑगस्ट रोजी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्यापासून राज्यातील परिस्थिती अद्यापही अशांत असून गेले २५ दिवस या रा [...]
‘वॉर अँड पीस’ चा उल्लेखच नव्हता : उच्च न्यायालय
मुंबई : ‘वॉर अँड पीस’ हे दुसऱ्या देशात झालेल्या युद्धाचे ‘वादग्रस्त साहित्य’ आपण घरात का ठेवले असा प्रश्न भीमा-कोरेगाव खटल्यात अटक करण्यात आलेले वेर्न [...]
३७० कलम : सर्व याचिकांची सुनावणी ऑक्टोबरमध्ये
नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम संसदेने रद्द केल्यानंतर या निर्णयाविरोधातील याचिकांची सुनावणी पाच सदस्यीय पीठाकडे सोप [...]