पराभव झाला म्हणून भारतीय संघात बदल करू नका…..
भारताचा पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा सर्वदूर होते आहे. सामन्यात विजय झाला की शंभर चुकांकडे दुर्लक्ष केल्या जाते. पराभव झाल्यास प्रत्ये [...]
‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानात करायची का ? – शहा
कोलकाताः ‘जय श्रीराम’ बंगालमध्ये म्हटले जात नसेल तर ते पाकिस्तानात म्हटले जाणार का, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्र [...]
६५ टक्के कैदी अनु.जाती-जमाती, ओबीसी प्रवर्गातले
नवी दिल्लीः देशातल्या तुरुंगांमध्ये ४,७८,६०० कैदी असून त्यातील ३,१५,४०९ (६५.९० टक्के) कैदी अनु. जाती, जमाती व अन्य मागास वर्गातील असल्याची माहिती सरका [...]
वरदराजन, इस्मत यांच्या अटकेस स्थगिती
नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर रॅलीमध्ये नवन्रीत सिंग या शेतकर्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त ट्विट केल्याप्रकरणात द वायरचे संस्थापक व संपादक [...]
कायद्याचे पालन करा; ट्विटरला सरकारचा इशारा
नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक ट्विट खात्यांद्वारे विखारी प्रचार व चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला जात असून अशी खाती ट्विटरने त्वरित बं [...]
ट्विटर आणि सरकारमधील वाद जटील
गेल्या चार वर्षांत सरकारने ज्या पद्धतीने 'भारताची सार्वभौमता व एकात्मता’ यांच्या नावाखाली संपूर्ण हॅशटॅग्ज, ट्विटर अकाउंट्स कायद्याच्या तरतुदींखाली ब् [...]
रोना विल्सन यांचा लॅपटॉप हॅक करून कागदपत्रे घुसवली
एल्गार परिषद प्रकरणात बुधवारी वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीने पुणे पोलिस व राष्ट्रीय तपास यंत्रणेला धक्का बसला. या प्रकरणात अटकेत असलेल्या अनेक संशयित [...]
‘मीडिया, कार्यकर्ते, नेत्यांची ट्विटर खाती चालूच राहतील’
नवी दिल्लीः भारत सरकारने दिलेल्या आदेशानुसार काही ट्विटर अकाउंटवर कारवाई करण्यात आली आहे पण मीडिया संस्था, पत्रकार, कार्यकर्ते व राजकीय नेते यांची ट्व [...]
लॉकडाऊनच्या काळात १ कोटी श्रमिकांचे स्थलांतर
नवी दिल्लीः कोविड-१९च्या महासाथीमुळे पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुमारे १ कोटी १४ लाख स्थलांतरित आपापल्या गावी परतल्याची माहिती कामगार व रोजगार खात् [...]
२०१९मध्ये देशद्रोहाच्या ९३ प्रकरणांची नोंद
नवी दिल्लीः २०१९मध्ये देशभरात ९३ प्रकरणात ९६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी [...]