केवळ काम नव्हे तर कामाची प्रतिष्ठाही महत्त्वाची!
भजी विकण्यामध्ये कमीपणा नाही हे अगदी खरे, पण नोकरी मिळत नाही म्हणून नाइलाजाने आणि तेही केवळ कसाबसा उदरनिर्वाह चालवण्याच्या उद्देशाने भज्यांचा गाडा टाक [...]
सरकारी बाबू, भक्तीची वेळ संपली बर का!
२०१९ ची लोकसभा निवडणूक न्याय्य आणि मोकळ्या वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. [...]
भारतातील सार्वजनिक चर्चाविश्वाची गळचेपी
आपल्या संस्था खालसा करून, टीकेचा अवकाश संपवून, टीका वा विरोधाला राष्ट्रभक्तीची परिमाणे लावून आपण एकाधिकारशाही आणि बहुसंख्याकवादाच्या वाटेवर निघालो आहो [...]
आरोग्य क्षेत्रामधल्या हितसंबंधांचा संघर्ष
नियामक संस्था आणि ती नियमन करत असलेले उद्योग यांचे संगनमत वा भागीदारी असल्यास धोरणांवर आणि निर्णयांवर अयोग्य दबाव आणला जाण्याचा धोका संभवतो. [...]
वर्धा येथील मोदींचे आवाहन, हे कायद्याचे उल्लंघनच !
वायनाडमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणूनच राहुल गांधी यांनी त्या मतदारसंघाची निवड केली असा आरोप त्यांनी केला. ‘हिंदू दहशतवाद’असे शब्द वापरणाऱ्या काँग्र [...]
उद्धव वाकले पण मोडले नाहीत…
ज्या दिवशी भाजपला आपण मुंबई स्वतःच्या बळावर जिंकू शकतो असा विश्वास वाटेल त्या दिवशी शतप्रतिशत भाजपची नखे बाहेर निघतील आणि ती वाघाचा फडशा पाडतील, हे उद [...]
महाराष्ट्राच्या राजकारणात बिनचेहर्यांची सद्दी
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचारसरणीपेक्षा चेहऱ्यांना महत्त्व आले असून, येनकेन प्रकारेण सत्ता हस्तगत करणे, हे अनेकांचे ध्येय झाले आहे. सत्ता आणि त् [...]
कोण गुरु, कोण चेला?
अटीतटीची वेळ येईल तेव्हा ‘आघाडीचे कर्तव्य’, ‘शिष्याची पाठराखण’ आणि ‘दोस्तीचा धर्म’या तीन पैकी शरद पवार कुठल्या पारड्यात आपले वजन टाकतील? गुरु शरद प [...]
शिक्षणाचा जाहीरनामा
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणप्रेमी नागरिकांचा, शेतकरी, महिला, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय [...]
सर्वसमावेशकता आणि भारतीयत्व या संकल्पनेचाच आज रानटीपणे विध्वंस
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, यांच्या स्मृतीनिमित्त भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेतर्फे देण्यात येणारा पहिला 'लोकनेते भाई वैद्य पुरस्कार', २ ए [...]