सीएनएन जर ट्रंप यांच्या विरोधात उभे ठाकत असेल, तर भारतीय प्रसारमाध्यमे सत्तेला प्रतिप्रश्न का करू शकत नाहीत?
भारतातील बहुसंख्य पत्रकार स्वतंत्र नाहीत, उलट राजकारण्यांना दंडवत घालण्यातच धन्यता मानणाऱ्या मालकांच्या टाचेखाली ते पुरते दबून गेले आहेत. [...]
योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये होत असलेल्या खोट्या चकमकी ‘‘अत्यंत चिंताजनक” – संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार समिती
“ घटना ज्या प्रकारे घडत आहेत ते अत्यंत चिंताजनक आहे: लोकांना पळवले जाते किंवा अटक केली जाते आणि नंतर मारून टाकले जाते. त्यांच्या शरीरांवर छळ झाल्याच्य [...]
बाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा
'अयोध्या- द डार्क नाईट' या कृष्णा झा व धीरेंद्र झा यांच्या पुस्तकातून त्यांच्या परवानगीने घेतलेला हा काही भाग – एका रात्रीत मशिदीचे मंदिर कसे झाले! [...]
सोहराबुद्दीन: आरोपीने खुनाची कबुली दिली, तरी न्याय नाहीच
सोहराबुद्दीन प्रकरणाची चौकशी गुंडाळून टाकण्यात आली असल्याची दखल घेऊन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रस्तुत प्रकरणात न्याय मिळाला नाही असेही म्हटले आहे. [...]
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने: कंगवा- प्रेमाचे लुप्त झालेले प्रतीक
ही गोष्ट आहे छत्तीसगडच्या मध्यवर्ती भागातील एका अनोख्या आदिवासी परंपरेची. साध्याशा कंगव्याच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या 'मुरीया' पुरुषांच्या प्रेमाच [...]
कुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या
या तीन समस्यांमुळे जगभरात आरोग्यक्षेत्रात प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाल्याचे लान्सेटच्या नव्या अहवालात म्हटले आहे. [...]
‘कॅग’चा राफेलवरील अहवाल – मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार?
देशाच्या महालेखापरीक्षकांनी नोंदवलेली निरीक्षणे केंद्र सरकार आणि विरोधक या दोन्हीही बाजूंना विजयाचा दावा करण्यासाठी आणि आपले राजकीय मुद्दे पुढे आणण्या [...]
संरक्षणाच्या विळख्याचा सापळा
गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील काही साहित्यिकांना-कलाकारांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या सर्जनशील माणसांना कोणापासून धोका आहे ज्यामुळे [...]
बेरोजगारीचं न शांत होऊ शकणारं वादळ घोंघावतंय!
सार्वत्रिक बेरोजगारी शिगेला पोहोचलेली असताना नवीन आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधात होणारी सर्व आंदोलने फक्त बेरोजगारीच्या व्यापक प्रश्नाला जातीच्या प्रश [...]
मोदींच्या पीक विमा योजनेअंतर्गत प्रिमियममध्ये ३४८% ची वाढ, संरक्षित शेतक-यांची संख्या मात्र स्थिरच
विमा कंपन्यांनी गोळा केलेली प्रिमियमची रक्कम ३६,८४८ कोटी रूपयांनी वाढली, मात्र या योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्याच्या संख्येत केवळ ०.४२% इतकीच वाढ झाल [...]