कोविड काळातील अर्थव्यवस्थेच्या नुकसानीची भरपाई एक दशकानंतर
नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथ व लॉकडाऊन यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी एक दशकाहून म्हणजे २०३४-३५ सालापर्यंत काळ लागेल असा [...]
रस्त्यावरच्या नमाजाविरोधातही राज ठाकरे आक्रमक
मुंबईः मशिदींवरच्या भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावर पुन्हा भर देत ४ मे नंतर राज्यात रस्त्यावरच्या नमाजावरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे [...]
गुजरातमध्ये पराभवाचा केजरीवालांचा भाजपला इशारा
नवी दिल्लीः गुजरातमधील पेपरफुटी प्रकरण, शाळा, आरोग्याची दयनीय व्यवस्था व भ्रष्टाचारयुक्त प्रशासकीय कारभारावर टीका करत आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपचा [...]
आपची वाटचाल सांप्रदायिक राजकारणाला कवटाळण्याकडे?
पंजाबमधील विजयानंतर आम आदमी पार्टी अर्थात आप आता दोन राज्यांमध्ये सरकार चालवत आहे. त्यामुळेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक अ [...]
महाराष्ट्राला पुनर्निर्माण, नवनिर्माणाची गरज
आज ६२ वा महाराष्ट्र दिन आहे. सध्या महाराष्ट्राला सर्वार्थाने महान बनवण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी लोकशक्तीचा रेटा वापरला [...]
कालसुसंगत काम्यूचे मर्मग्राही मुक्तचिंतन
संशयित आरोपी वा गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या झटपट न्यायास समाजमान्यता आणि सन्मान देणारा हा काळ आहे. त्यालाच अनुसरून जशा झुंडी रस्त्यावर उतरून हत्या क [...]
‘राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका’
मुंबई: कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त म [...]
धर्म ही अफूची गोळी?
कार्ल मार्क्सचे “धर्म ही लोकांची अफूची गोळी आहे” हे विधान अनेकांना धर्मावर आघात करणारे वाटते. कित्येकांना मार्क्स हा धर्मविरोधी वाटतो. धर्म माणसाला नश [...]
ट्रोलिंगपुढे गुडघे टेकून लष्कराने दिला दीर्घ परंपरेचा बळी
पहिला हल्ला झाला तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीवर. २०१५ मध्ये कैलाश विजयवर्गीय यांनी शाहरुख खानविरोधात ट्विट केले आणि त्यानंतर त्यावेळी खासदार असलेले योग [...]
अनेक राज्यांमध्ये २ ते ८ तास लोडशेडिंग
नवी दिल्ली/अमृतसर/जयपूरः देशभरात आलेली उष्णतेची लाट व कोळशाच्या टंचाईमुळे देशातल्या अनेक राज्यात लोडशेडिंगची परिस्थिती आली आहे. परिणामी गेल्या दोन दिव [...]