Tag: India-China Border

1 2 10 / 19 POSTS
सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल

सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल

नवी दिल्लीः भारत व चीनद्वारे लदाख सीमेवरून सैन्य मागे घेतले जाण्याच्या कृतीबद्दल मोदी सरकारने भारतीय जनतेला पूर्णसत्य कळू दिलेले नाही आणि ही जनतेची दि [...]
गोग्रा भागात तैनात भारत-चीनच्या सैनिकांची माघार

गोग्रा भागात तैनात भारत-चीनच्या सैनिकांची माघार

नवी दिल्लीः भारत-चीनने गुरुवारी गोग्रा-हॉटस्प्रींग सीमा भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत तैनात असलेले आपले सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसे स [...]
‘गलवानमध्ये चीनचा झेंडा, मोदी गप्प का?’

‘गलवानमध्ये चीनचा झेंडा, मोदी गप्प का?’

नवी दिल्लीः १ जानेवारी २०२२ रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने आपले झेंडा लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का असा थेट सवाल काँग्रेसचे नेते राहुल [...]
‘भारत-चीन तणावाबाबत १७ प्रश्नांना फेटाळले’

‘भारत-चीन तणावाबाबत १७ प्रश्नांना फेटाळले’

नवी दिल्लीः राष्ट्रीय सुरक्षिततेचे कारण देत भारत-चीन सीमावादासंदर्भात सप्टेंबर २०२० ते आजपर्यंत विचारण्यात आलेल्या १७ प्रश्नांची उत्तरे लोकसभा सचिवालय [...]
ऑगस्टमध्ये उत्तराखंडात चीनची घुसखोरी

ऑगस्टमध्ये उत्तराखंडात चीनची घुसखोरी

नवी दिल्लीः गेल्या ऑगस्ट महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) १००हून अधिक जवानांनी उत्तराखंडमधील बाराहोती सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याची मा [...]
भारत आणि पीएलएमध्ये गलवानजवळ पुन्हा चकमक?

भारत आणि पीएलएमध्ये गलवानजवळ पुन्हा चकमक?

नवी दिल्ली: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात पीएलएने पूर्व लदाखमध्ये पुन्हा एकदा प्रत्यक्ष ताबारेषेचे (एलएसी) उल्लंघन केले आणि पीएलए व भारतीय लष्कर [...]
गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत आपले ५ जवान ठार झाल्याची कबुली अखेर चीनने शुक्रवारी दिली. चीनच्या लष् [...]
कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

वजनदार भूराजकीय आणि धोरणात्मक मुद्दयांसोबत जनरल विंटर यांच्या आदेशानुसार अर्थात हिमालयातील कडाक्याच्या हिवाळ्यामुळे लदाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेलगत (एल [...]
‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’

‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’

नवी दिल्लीः भारत–चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरून केंद्रीय परिवहन व राज्यमार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केले. चीनपेक् [...]
सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर त्यांचा मुकाबला करताना २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर २० जानेवारीला सिक्कीमच्या उत्तर [...]
1 2 10 / 19 POSTS