Tag: India-China Border

सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल

सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल

नवी दिल्लीः भारत व चीनद्वारे लदाख सीमेवरून सैन्य मागे घेतले जाण्याच्या कृतीबद्दल मोदी सरकारने भारतीय जनतेला पूर्णसत्य कळू दिलेले नाही आणि ही जनतेची दि ...
गोग्रा भागात तैनात भारत-चीनच्या सैनिकांची माघार

गोग्रा भागात तैनात भारत-चीनच्या सैनिकांची माघार

नवी दिल्लीः भारत-चीनने गुरुवारी गोग्रा-हॉटस्प्रींग सीमा भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत तैनात असलेले आपले सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसे स ...
‘गलवानमध्ये चीनचा झेंडा, मोदी गप्प का?’

‘गलवानमध्ये चीनचा झेंडा, मोदी गप्प का?’

नवी दिल्लीः १ जानेवारी २०२२ रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने आपले झेंडा लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का असा थेट सवाल काँग्रेसचे नेते राहुल ...
‘भारत-चीन तणावाबाबत १७ प्रश्नांना फेटाळले’

‘भारत-चीन तणावाबाबत १७ प्रश्नांना फेटाळले’

नवी दिल्लीः राष्ट्रीय सुरक्षिततेचे कारण देत भारत-चीन सीमावादासंदर्भात सप्टेंबर २०२० ते आजपर्यंत विचारण्यात आलेल्या १७ प्रश्नांची उत्तरे लोकसभा सचिवालय ...
ऑगस्टमध्ये उत्तराखंडात चीनची घुसखोरी

ऑगस्टमध्ये उत्तराखंडात चीनची घुसखोरी

नवी दिल्लीः गेल्या ऑगस्ट महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) १००हून अधिक जवानांनी उत्तराखंडमधील बाराहोती सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याची मा ...
भारत आणि पीएलएमध्ये गलवानजवळ पुन्हा चकमक?

भारत आणि पीएलएमध्ये गलवानजवळ पुन्हा चकमक?

नवी दिल्ली: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात पीएलएने पूर्व लदाखमध्ये पुन्हा एकदा प्रत्यक्ष ताबारेषेचे (एलएसी) उल्लंघन केले आणि पीएलए व भारतीय लष्कर ...
गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत आपले ५ जवान ठार झाल्याची कबुली अखेर चीनने शुक्रवारी दिली. चीनच्या लष् ...
कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

वजनदार भूराजकीय आणि धोरणात्मक मुद्दयांसोबत जनरल विंटर यांच्या आदेशानुसार अर्थात हिमालयातील कडाक्याच्या हिवाळ्यामुळे लदाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेलगत (एल ...
‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’

‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’

नवी दिल्लीः भारत–चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरून केंद्रीय परिवहन व राज्यमार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केले. चीनपेक् ...
सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर त्यांचा मुकाबला करताना २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर २० जानेवारीला सिक्कीमच्या उत्तर ...