Tag: Industry

1 2 10 / 11 POSTS
उद्योग, व्यापार क्षेत्रासाठी राज्याची अभय योजना जाहीर

उद्योग, व्यापार क्षेत्रासाठी राज्याची अभय योजना जाहीर

मुंबई: कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘ [...]
उद्योगांचाही कोव्हिडविषयक टास्क फोर्स

उद्योगांचाही कोव्हिडविषयक टास्क फोर्स

मुंबई: संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योगक्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवा [...]
तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू ठेवावेत – ठाकरे

तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू ठेवावेत – ठाकरे

मुंबई दिनांक ७ : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील  मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्ट [...]
गेल इंडिया, वितारा एनर्जीची १६,५०० कोटी रु.ची गुंतवणूक

गेल इंडिया, वितारा एनर्जीची १६,५०० कोटी रु.ची गुंतवणूक

मुंबई: नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे १६ हजार ५०० कोटी रु.ची गुंतवणूक क [...]
राज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’

राज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’

मुंबई: राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असे [...]
‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’

‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’

मुंबई: कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी क [...]
देशातील तीनपैकी एक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

देशातील तीनपैकी एक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : देशातील सुमारे ३३ टक्क्याहून अधिक स्वयंरोजगार, लघु व मध्यम उद्योग आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात सक्षम नसून ते जवळपास बंद पडण्याच्या मा [...]
भयामुळे सरकारवर टीका केली जात नाही – राहुल बजाज

भयामुळे सरकारवर टीका केली जात नाही – राहुल बजाज

मुंबई : देशात भय व अस्थिर वातावरण असल्याने लोक मनमोकळपणे, निर्भयपणे सरकारवर टीका करत नाही असे विधान प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमं [...]
‘त्या’ विधानानंतर अर्थमंत्र्याकडून उद्योजकांशी चर्चा

‘त्या’ विधानानंतर अर्थमंत्र्याकडून उद्योजकांशी चर्चा

चेन्नई : भारतीय अर्थव्यवस्थेविषयी पसरत चाललेल्या नकारात्मकेशी दोन हात करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी चेन्नईत बड्या उद्य [...]
जम्मू-काश्मीर आणि लडाख : दुभाजनानंतरची आव्हाने

जम्मू-काश्मीर आणि लडाख : दुभाजनानंतरची आव्हाने

जम्मू व काश्मीर आणि लडाखमधील प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालनावर आधारित आहेत. बहुसंख्य लोक परंपरागत पद्धतीने हे व्यवसाय करत असतात. या भागांत उपलब्ध अस [...]
1 2 10 / 11 POSTS