Tag: Narendra Modi Government

भारताचे ठळक अपयश शेतकरी आंदोलनातून उघड
शेतकरी आणि सरकार यांच्यातील बिघडलेले संबंध हे स्वतंत्र भारताचे सर्वांत मोठे अपयश आहे. ग्रामीण आणि शहरी भागांत उत्पन्न, आकांक्षा आणि संधींबाबत जी भीषण ...

शेतकरी आंदोलनाला पाठिंबाः अर्जुन, पद्मश्री पुरस्कार परत
चंदीगडः राजधानी नवी दिल्लीच्या वेशीवर येऊन थडकलेल्या शेतकरी आंदोलनाच्या प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातूनही येऊ लागल्या आहे. सरकारकडून शेतकर्यांवर होत अस ...

४ महिन्यात फेब्रुवारीत बेरोजगारीचा दर सर्वाधिक
नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर ७.७८ टक्के तर जानेवारी तो ७.१६ टक्के असल्याची माहिती सीएमआयईने प्रसिद्ध ...

७ वर्षांतला निचांक, जीडीपी ४.७
नवी दिल्ली : ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीतील जीडीपी ४.७ टक्के असल्याची माहिती शुक्रवारी राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने जाहीर केली. जीडीपीची ही टक्क ...

महागाई दर ७.३५ टक्के, ५ वर्षातला उच्चांक
नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती व दूरसंचार कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे गेल्या डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका पोहचला आहे. हा दर गेल्य ...

‘एनपीआर’च्या नव्या मसुद्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : आई व वडिलांच्या जन्मठिकाणाची विचारणा करणाऱ्या नव्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) मसुद्यावर देशभरातून फार आक्षेप न आल्याने हा मसुदा ...

देशभरात अभूतपूर्व आंदोलन
नवी दिल्ली/मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गुरुवारी देशभर मोठ्या प्रमाणावर प्रक्षोभ दिसला. राजधानी दिल्लीसह, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेशातील ...

जामियातील दडपशाही : लखनौ, हैदराबाद, मुंबईतील विद्यार्थी रस्त्यावर
नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलियातील विद्यार्थ्यांवर रविवारी दिल्ली पोलिसांनी केलेल्या दडप ...

कांद्याचे संकट – सरकारकडे उपाययोजना नाहीत
आपल्याकडे बफर साठा पुरेसा असेल, प्रत्यक्षात तसा नाही, तरीही केंद्राकडे डिलीव्हरीसाठी यंत्रणा नाही. एकच व्यावहारिक पर्याय म्हणजे आधुनिक साठवण सुविधा नि ...

अवॅकाॅडो व कांदा – निर्मला सीतारामन कोडींत सापडतात तेव्हा
नवी दिल्ली : मुद्रा कर्ज व कांद्याच्या दरावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जे काही वक्तव्य केलं त्याने देशभर प्रतिक्रिया उमटल्या ...