Tag: Narendra Modi Government

1 2 3 4 10 / 36 POSTS
केंद्र सरकारला देशद्रोह कायद्याच्या पुनर्विचाराची गरज वाटत नाही

केंद्र सरकारला देशद्रोह कायद्याच्या पुनर्विचाराची गरज वाटत नाही

नवी दिल्ली: केंद्राने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात देशद्रोहाशी संबंधित दंडनीय कायदा (IPC चे कलम १२४ ए) आणि त्याची वैधता कायम ठेवत घटनापीठाच्या १९६२ च्य [...]
‘मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे कोविड महासाथीत ४० लाख मृत’

‘मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे कोविड महासाथीत ४० लाख मृत’

नवी दिल्लीः कोविडच्या महासाथीत मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे सुमारे ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केल [...]
एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची

एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची

नवी दिल्लीः भारतीय पोलिस सेवेतील जिल्हा पोलिस अधिक्षक (एसपी) वा उप-महानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यास नकार द [...]
शिक्षण धोरणः बहुविधलैंगिकतेच्या नजरेतून

शिक्षण धोरणः बहुविधलैंगिकतेच्या नजरेतून

“बहुविधलैंगिक समानता (जेंडर इक्वालिटी) ही शिक्षण हक्काशी जैवपणे जोडलेली आहे”, आणि ही समानता सर्वांना सामावून घेण्यातून आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातून प् [...]
मोदी सरकार : लस उत्पादन क्षमतेबाबत अतिशयोक्ती

मोदी सरकार : लस उत्पादन क्षमतेबाबत अतिशयोक्ती

२० एप्रिल २०२१ रोजी उपलब्ध माहितीनुसार, जगभरात ९२६.६८ दशलक्ष कोविड लशी दिल्या गेल्या आहेत. भारतात आत्तापर्यत १२७.१३ दशलक्ष डोस दिले गेले आहेत. केवळ अम [...]
मोदींना वाचवण्यासाठी माध्यमांचे लक्ष्य शेतकरी

मोदींना वाचवण्यासाठी माध्यमांचे लक्ष्य शेतकरी

जेव्हा दिल्ली, महाराष्ट्र व उर्वरित राज्ये ऑक्सिजनसाठी केंद्रापुढे याचना करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण नेतृत्वाची खोलवर चिकित्सा सुरू [...]
वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल

वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल

नवी दिल्लीः देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोर [...]
भारताचे ठळक अपयश शेतकरी आंदोलनातून उघड

भारताचे ठळक अपयश शेतकरी आंदोलनातून उघड

शेतकरी आणि सरकार यांच्यातील बिघडलेले संबंध हे स्वतंत्र भारताचे सर्वांत मोठे अपयश आहे. ग्रामीण आणि शहरी भागांत उत्पन्न, आकांक्षा आणि संधींबाबत जी भीषण [...]
शेतकरी आंदोलनाला पाठिंबाः अर्जुन, पद्मश्री पुरस्कार परत

शेतकरी आंदोलनाला पाठिंबाः अर्जुन, पद्मश्री पुरस्कार परत

चंदीगडः राजधानी नवी दिल्लीच्या वेशीवर येऊन थडकलेल्या शेतकरी आंदोलनाच्या प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातूनही येऊ लागल्या आहे. सरकारकडून शेतकर्यांवर होत अस [...]
४ महिन्यात फेब्रुवारीत बेरोजगारीचा दर सर्वाधिक

४ महिन्यात फेब्रुवारीत बेरोजगारीचा दर सर्वाधिक

नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर ७.७८ टक्के तर जानेवारी तो ७.१६ टक्के असल्याची माहिती सीएमआयईने प्रसिद्ध [...]
1 2 3 4 10 / 36 POSTS