Tag: South Asia

श्रीलंकेतील घटनादुरुस्तीबाबत भारत सावध
श्रीलंका सरकारने नवीन राज्यघटनेचा मसुदा लिहिण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे, याकडे भारताचे अधिक लक्ष आहे. अध्यक्षांच्या कार्यकारी अधिकारांवर ...

३७० कलमाचे पडसाद द. आशियाच्या राजकारणावर
भारताची खरी कसोटी आता परराष्ट्रनीती आखणाऱ्या तज्ज्ञांच्या तसेच राजनैतिक संबंध प्रत्यक्षात आणणाऱ्या जाणकारांवर अवलंबून आहे. काश्मीरचा प्रश्न द्विपक्षी ...

शांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का?
शांघाई सहकार्य संघटनेच्या माध्यमातून मध्य आशियाई देशांशी चीन व रशियाच्या मदतीशिवाय संबंध वाढविणे हा भारताचा प्रयत्न आहे. पण या राष्ट्रांचे चीन व रशिया ...

तीव्र रक्तक्षयाच्या प्रमाणामध्ये घट
भारताच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (Health Management Information System of India - HMIS) मधील डेटाच्या आधारे केलेल्या एका नवीन अभ्यासात मागच् ...