Author: अतुल माने
केंद्र सरकार प्रचारात मग्नः राकेशसिंह
जाचक शेतकरी कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारा ऊन आणि पाऊस यामध्येही आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंद [...]
द्रविडी सत्तायम….!
तामिळनाडूची विधानसभा निवडणूक यावेळी अण्णा द्रमुक व द्रमुक या पारंपरिक राजकीय पक्षांमध्ये लढली जाणार नाही. यात तिसरा पक्ष भाजपही आपली देशव्यापी ताकद घे [...]
हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा !
पश्चिम बंगालची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांना यंदा भाजपने कडवे आव्हान दिले आहे. ‘शत प्रतिशत भाजप’चा अजेंडा राबवत ‘के टू के’ म्हणजे क [...]
काँग्रेसची ‘नाना’ संजीवनी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भिडणारा देशातील एकमेव नेता म्हणून चर्चेत असलेले नाना पटोले यांच्या हाती काँग्रेसने जीर्ण आणि फुटलेल्या अवस्थेत असलेल् [...]
राज्यपालांवर कायदेशीर कारवाईचा विचार
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ सदस्यांची यादी पाठवली आहे. पण तीन महिने लोटूनही त्यावर काहीह [...]
टिकैतः शेतकरी आंदोलनातील दुसरी पिढी
२५ ऑक्टोबर १९८८ मध्ये राजधानी नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे एक अभूतपूर्व आंदोलन झाले होते. बाबा महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने त् [...]
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ‘कोरोना’वरून सुप्त संघर्ष
कोरोना लसीकरण जरी सुरू असले तरी दुसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. याकडे केंद्राने [...]
राजभवन की राजकीय अड्डे !
महाराष्ट्रमध्ये राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि पश्चिम बंगालमध्ये जयदीप धनगर यांचा समांतर सत्ता चालविण्याच्या प्रकार सध्या सुरू आहे. राज्यपाल हा राज्याच [...]
भारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड
जय जवान जय किसान ही तर भारताची ओळख. पण भारत इंडिया मध्ये परावर्तित होत असतानाच ह्रदयाला भिडणाऱ्या जय जवान आणि जय किसान या घटकांना सोयीस्कर वापरले [...]
राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार?
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड करण्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी हे खूप टाळाटाळ करत असल्याने आता या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा [...]