Author: चैत्रा रेडकर

साने गुरुजी खरंच इतके महत्वाचे आहेत का?

साने गुरुजी खरंच इतके महत्वाचे आहेत का?

सानेगुरुजींमध्ये जे शोधाल ते सापडतं मात्र गेली अनेक वर्षं महाराष्ट्राला सानेगुरुजी नीटसे सापडले आहेत असं काही खात्रीलायक म्हणता येणार नाही. [...]
सत्योत्तर जगातील सत्याचा शोध: भाग ३

सत्योत्तर जगातील सत्याचा शोध: भाग ३

महात्मा फुल्यांनी सत्य म्हणजे काय हे जाणण्यासाठी सत्यशोधक समाज काढला. सर्वांनी आनंदी व्हावे हे निर्मितीचे आदिकारण मानले. “सत्य सर्वांचे आदि घर, सर्व ध [...]
सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग २

सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग २

आपल्याला सोयीचा सत्याचा अंश कवटाळून आपण व्यापक सत्याचा खून करतो आहोत याची खंत वाटू न देता असत्य उपासनेचे जागरण अशाप्रकारे साळसूदपणे चालू ठेवण्यात आले. [...]
सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग १

सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग १

आज तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे सगळ्या जगाशी थेट संवाद साधण्यासाठी उपयोगी पडू शकतील अशी व्यासपीठे प्रसार माध्यमे आणि सामाजिक माध्यमांच्या रूपाने उपलब्ध [...]
गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा

गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा

गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेच्या भूमिकेएवढीच महाराष्ट्रात गांधी-आंबेडकर विरोधाचीही परंपरा प्रदीर्घ आहे. किंबहुना परस्परपूरकतेच्या भूमिकेपेक्षाही विरोधाच [...]
5 / 5 POSTS