Category: सरकार
सूक्ष्म-मध्यम उद्योग पॅकेज : खर्चाची झळ सरकारला नाहीच!
कोविड-१९ संकटातून भारताच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याच्या उद्देशाने जाहीर झालेल्या आत्मनिर्भर भारत अभियान आर्थिक पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा [...]
वाढती बेरोजगारी व राष्ट्रवादी भावना : सैन्य भरतीचा प्रस्ताव
नवी दिल्ली : देशाच्या लष्करात सामान्य नागरिकाला भरती व्हावे, त्याने तीन वर्षे लष्करात अधिकारी पद भूषवावे अथवा लष्करातील अन्य सेवा त्याने करावी यासाठी [...]
स्थलांतरितांना मोफत धान्य, ३ लाख कोटींचे पॅकेज
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दुसर्या टप्प्यात स्थलांतरित श्रमिक, आदिवासी, शेतकरी व गरीब वर्गाला केंद्रस्थानी ठेवत [...]
कामगार हक्कांसाठी बीएमएसचे २०मे रोजी आंदोलन
नवी दिल्ली : भाजपशासित उ. प्रदेश, म. प्रदेश व गुजरात राज्यांनी आपले कामगार कायदे पूर्णपणे बरखास्त केल्याच्या निषेधार्थ २० मे रोजी देशव्यापी आंदोलने के [...]
मुंबई पोलिसांकडून अजब तपासणी
मुंबई : एल्गार परिषद प्रकरणात सुमारे दोन वर्षे तळोजा कारागृहात असलेले सामाजिक कार्यकर्ते वर्नन गोन्सालविस यांची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे [...]
विशाखापट्टणम : फिर्यादीत विषारी वायूचा उल्लेख नाही
हैदरबाद : विशाखापट्टणम येथे एलजी पॉलिमर्स या कारखान्यातून स्टायरीन या विषारी वायूची गळती होऊन ११ जणांचा मृत्यू झाला होता. पण या दुर्घटनेच्या पोलिस फिर [...]
गुजरातमध्ये संपादकावर देशद्रोहाचा गुन्हा
नवी दिल्ली : गुजरातमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भाजपकडून पदावरून हटवण्याची शक्यता आहे, असे [...]
१७ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका होणार
कोरोना महासाथीचा वाढता प्रार्दुभाव पाहता महाराष्ट्राने पॅरोलवर सुमारे १७ हजार कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या ३५ हजारहून अधिक [...]
रेल्वेकडून प्रवासी सेवा सुरू
नवी दिल्ली/मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेले २ महिने रेल्वेसेवा बंद आहे. ती मंगळवारपासून अंशत: सुरू कर [...]
आरोग्य सेतूच्या सक्तीमागे दडलंय काय?
आरोग्य सेतू अॅपची सक्ती करून सरकार आपल्या भल्यासाठीच हे सगळं करतंय तर मग सहकार्य करायला काय हरकत आहे, असं आपल्याला वाटू शकतं. पण हे सगळं वरवरून दिसतंय [...]