Category: सरकार
‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’
काश्मीर सर्व बाजूंनी कोंडलं गेलंय. श्रीनगरमधील झीरो ब्रीज ते विमानतळ या मार्गावर तुरळक वाहतूक दिसतेय. काही वाहनेच रस्त्यावरून जाताना दिसतायेत. पण शहरा [...]
जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले
नोटबंदीप्रमाणेच, ही टोकाची कृती सत्ताधारी गटाकरिता निवडणूकीत लक्षणीय लाभ मिळवून देईल यात शंका नाही. [...]
कोल्हापूर, सांगलीत महापूर : हजारो नागरिकांचे स्थलांतर
सततच्या पावसाने कृष्णा व पंचगंगा नद्यांना महापूर येऊन सांगली व कोल्हापूर ही दोन शहरे संकटात अडकली आहेत. बुधवारी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ५५ फूट ४ [...]
सत्ताधाऱ्यांच्या दबावाला काँग्रेससह सर्वच बळी
राज्यसभेत सुरुवातीला भाजप आणि मित्रपक्षांच्या हातात काही हुकुमी पत्ते होते. भाजपने लोकसभेऐवजी हा प्रस्ताव व विधेयके राज्यसभेत आणली. हा निर्णय खूप मोजू [...]
३७० कलमाचे पडसाद द. आशियाच्या राजकारणावर
भारताची खरी कसोटी आता परराष्ट्रनीती आखणाऱ्या तज्ज्ञांच्या तसेच राजनैतिक संबंध प्रत्यक्षात आणणाऱ्या जाणकारांवर अवलंबून आहे. काश्मीरचा प्रश्न द्विपक्षी [...]
काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला
नवी दिल्ली : राज्यसभेनंतर मंगळवारी जम्मू व काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक लोकसभेत ३६७ विरुद्ध ६७ मतांनी मंजूर झाले. त्यामुळे जम्मू व काश्मीरचा राज्याच [...]
काश्मीर आणि ३७०: दीर्घकाळ परिणाम करणारे सनदशीर कारस्थान
काही काळाकरिता लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ न देणे शक्य आहे, परंतु त्यामुळे राज्यात दीर्घकाळ शांतता प्रस्थापित होईल याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो. [...]
राज्यसभेत ३७० कलम रद्द, जम्मू आणि काश्मीर व लडाख नवे केंद्रशासित प्रदेश
भारताच्या सर्व राज्यात जसा विकास झाला आहे तो विकास या राज्यात होणे जरुरी असल्याने हे कलम रद्द करत असल्याचे अमित शहा म्हणाले. [...]
३७० कलम रद्द केल्याचे अंतिम साध्य काय?
सीमेपारच्या धोक्याचा विचार करून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे म्हणणे आहे. यामुळे केंद्र [...]
३७० कलम रद्द करण्याचा संसदेत प्रस्ताव
३७० कलम रद्द करण्याचा तसेच जम्मू-काश्मीर या राज्याचे विभाजन करून, जम्मू आणि काश्मीर व लडाख, असे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्रीय [...]