Category: सरकार
डोवल, रावत, मिश्रांची विधाने लोकशाहीचे विदारक चित्र!
गेल्या आठवड्यात साजरा केलेल्या संविधान दिनाच्या निमित्ताने 'भारताची संकल्पना’ आणि राज्यघटना कोणत्या थरापर्यंत खच्चीकरणाच्या धोक्यात आलेल्या आहेत याची [...]
आरटीपीसीआर चाचणी आता ३५० रु.त
मुंबई: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आ [...]
नागालँडमध्ये १३ नागरिक सुरक्षा दलाकडून ठार
नवी दिल्लीः नागालँडमधील मोन जिल्ह्यात लष्कराच्या एका तुकडीने १३ नागरिकांना दहशतवादी समजून ठार मारले. यात एक जवानही ठार झाला असून हा आकडा वाढण्याची भीत [...]
पीक विम्याची रक्कम ८ दिवसात जमा करण्याचे आदेश
मुंबई: खरीप २०२०च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने का [...]
ओमायक्रॉन : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम
मुंबई: दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही देशांमध्ये कोविड-१९चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या विषाणूंना “चिंतेची [...]
पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
मुंबई: राज्यात कोविड-१९मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर [...]
परमबीर सिंग अखेर निलंबित
मुंबईः राज्याच्या होमगार्डचे महासंचालक व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले. परमबीर सिंग यांच्याव [...]
राज्यात विमानतळावर आणखी कडक निर्बंध
मुंबई: दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमायक्रॉनचे संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आह [...]
६ लाखाहून अधिक जणांनी नागरिकत्व सोडले
नवी दिल्लीः गेल्या चार वर्षांत, २०१७ ते नोव्हेंबर २०२१ या काळात ६ लाख ७ हजार ६५० नागरिकांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडले असून २०१६ ते २०२० या काळात अन् [...]
‘आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची आकडेवारी नाही’
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात गेले वर्षभर सुरू असलेल्या आंदोलनात किती शेतकरी मरण पावले याची कोणतीही आकडेवारी सरकारकडे [...]